शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

रोवणी खोळंबल्याने सोडले रेगडीच्या दिना जलाशयाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांची मागणी व तक्रारीची दखल घेत आमदार डॉ. होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी तालुका कालवे सल्लागार समितीची बैठक पार पडली. समितीच्या बैठकीनंतर विलंब न करता आमदारांनी रेगडी दिना धरणाची वाट धरली व धरणावर जाऊन जलपूजन केले. मुख्य कार्यकारी अभियंता मेश्राम आणि आमदार होळी यांनी गेट व्हील फिरवून पाटाकरिता पाणी सोडले. शेतकऱ्यांना पुढील पाच दिवस अविरत पाणी पुरवल्या जाईल.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील रोवणी खोळंबल्याने रेगडीच्या दिना जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी तालुक्यातील धान रोवणी खोळंबली आहे. परिसरातील शेतकरी आमदार डॉ. देवराव होळी यांना दिना धरणाचे पाणी सोडण्याबाबत वारंवार विचारणा करीत होते. शेतकऱ्यांची मागणी व तक्रारीची दखल घेत आमदार डॉ. होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी तालुका कालवे सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता मिश्रा, चामोर्शी तालुका पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी ए. एस. घोलपे, अभियंता विकास दुधबावरे, एस. टी. बोदलकर, ए. ए. गेडाम, कालवे सल्लागार समितीचे त्रियुगी दुबे, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, राजेश्वर चुधरी, भास्कर बुरे, काशिनाथ बुरांडे, श्रावण दुधबावरे, नानाजी बुरांडे उपस्थित होते.समितीच्या बैठकीनंतर विलंब न करता आमदारांनी रेगडी दिना धरणाची वाट धरली व धरणावर जाऊन जलपूजन केले. मुख्य कार्यकारी अभियंता मेश्राम आणि आमदार होळी यांनी गेट व्हील फिरवून पाटाकरिता पाणी सोडले. शेतकऱ्यांना पुढील पाच दिवस अविरत पाणी पुरवल्या जाईल. सलोख्याने पाणी वाटप करून घ्यावे, असे आवाहन  यावेळी केले. दिना जलाशयात ४५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

 

टॅग्स :Deena Damदिना धरणDevrao Holiदेवराव होळी