शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

धानाेरात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:36 AM

धानोरा येथे २३ एप्रिल २०१५ रोजी ग्रामपंचायतचे रूपांतर होऊन नगरपंचायतची स्थापना करण्यात आली. परंतु पाच वर्षाचा कालावधी लोटूनही येथील ...

धानोरा येथे २३ एप्रिल २०१५ रोजी ग्रामपंचायतचे रूपांतर होऊन नगरपंचायतची स्थापना करण्यात आली. परंतु पाच वर्षाचा कालावधी लोटूनही येथील पिण्याच्या पाण्याची समस्या जैसे थेच आहे. येथील अनेक प्रभागात उन्हाळ्यात बोरवेल, विहिरी आटतात. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ दरवर्षी येते. शहराशी लोकसंख्या दरवर्षी वाढतच आहे. परंतु पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतच्या काळापासून आहे तीच आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवावे लागत आहे. तसेच नळाला सुद्धा पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. याचा फटका नागरिकांना बसते. येथील नवा प्लॉट प्रभाग क्रमांक ११ मध्ये नळ कनेक्शन नाही. तसेच उन्हाळा सुरू होताच अनेकांच्या विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या प्रभागातील महिलांनी पाण्याची समस्या घेऊन मुख्याधिकारी डाॅ. नरेंद्र बेंबरे यांची भेट घेतली. त्यांची समस्या लक्षात घेऊन टॅंकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.