शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

विधवांची कर्जमुक्ती केव्हा होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 3:19 PM

Gadchiroli : कोरोना काळात पतीला गमावलेल्या महिलांना अद्यापही कर्जमाफी झालीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कोविड-१९ मुळे विधवा झालेल्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन सरकारने दिले होते, पण त्याची पूर्तता हेळसांड झाली नाही. त्यामुळे विधवांची हेळसांड होत असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे.

कोविड-१९मुळे घरातील कर्ते पुरुष गेले. त्यामुळे त्यांच्या पश्चात पत्नीवर संसाराचे ओझे आले. ते पेलवताना त्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा कोरोनात जीव गमावलेल्या पुरुषांच्याथकीत कर्जातून मुक्तता देण्यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. या आदेशामुळे पती गमावलेल्या महिलांच्या कर्जमुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, आता दीड वर्ष उलटूनसुद्धा विधवांना कर्जमुक्तीचा दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता हे कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न असल्याचे प्रा. येलेकर यांनी सांगितले.

महिलांची ससेहोलपटकोरोनात पतीचे निधन झाल्यानंतर महिलेवर संपूर्ण कुटुंबियांची जबाबदारी येऊन पडली. शेती व्यवसाय व कुटुंबांचा गाडा चालविताना या विधवांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुलांचे शिक्षण, लग्नकार्य आदी प्रश्न आहेत. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली