शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मतदारांनी विकासाला दिलेला कौल आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:50 IST

लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणाºया अशोक नेते यांना आपल्या विजयाबद्दल काय वाटते, गेल्या पाच वर्षात राहून गेलेल्या कोणत्या कामांना ते प्राधान्य देणार आहेत यावरील मुलाखत.

ठळक मुद्देविशेष मुलाखत । अशोक नेते

मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणाºया अशोक नेते यांना आपल्या विजयाबद्दल काय वाटते, गेल्या पाच वर्षात राहून गेलेल्या कोणत्या कामांना ते प्राधान्य देणार आहेत यावरील मुलाखत.प्रश्न : हा विजय अपेक्षित होता का?उत्तर : १०० टक्के अपेक्षितच होता. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने राबविलेले चांगले धोरण, कल्याणकारी योजना आणि या मतदार संघासाठी गेल्या पाच वर्षात केलेली कामे यामुळे मतदार आपल्यालाच कौल देतील याची खात्री होती.हा कौल तुमच्या विकासात्मक कामांना की मोदींना?दोन्हींना आहे. या मतदार संघात झालेले राष्ट्रीय महामार्ग, पूल, रेल्वेमार्गाची मंजुरी, वैनगंगा नदीवरील पाच बॅरेज या प्रमुख कामांचा प्रभाव होता. शिवाय पंतप्रधान मोदींची सुप्त लाटही होती. दोन्ही गोष्टींमुळे विजय सुकर झाला.निवडणूक काळातील अपप्रचाराचा परिणाम झाला नाही?माझ्या बाबतीत विविध मार्गाने अपप्रचार करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, पण मतदार त्याला बळी पडले नाही. गेल्या ६०-७० वर्षात ज्यांनी देशावर राज्य केले त्यांनी किती लुटले हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला बहुमत दिले.पुढील पाच वर्षात कोणत्या कामांना प्राधान्य देणार?या जिल्ह्यात दळणवळणाच्या सुविधांअभावी उद्योगधंदे येत नाही. या सोयी पूर्ण करून रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करायचे आहे. शिवाय सिंचन, आरोग्यासह नवीन योजना येतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल