शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

मागण्या मान्य करा अन्यथा संप, कदंबा कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 1:42 PM

जर सरकारने या मागण्या त्वरीत मान्य केल्या नाही तर कंदबा महामंडळाचे कर्मचारी राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहे, असे आवाहन आयटकचे संयोजक कामगार नेेते ॲड. ख्रिस्तोफर फोन्सेको यांनी पणजीत आयाेजित केलेल्या पत्रकार परिषद केले. 

नारायण गावस -पणजी: अनेक वर्षापासून कंदबा महामंडळाचे कर्मचारी सरकारकडे आपल्या विविध मागण्या मान्य करण्याची मागणी करत आहे. सातवा वेतन लागू करणे, ३४ महिन्यांची थकबाकी असे अनेक विषय आहेत. आता सरकारला हे कामगार शेवटचे इशारा देत आहे. जर सरकारने या मागण्या त्वरीत मान्य केल्या नाही तर कंदबा महामंडळाचे कर्मचारी राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहे, असे आवाहन आयटकचे संयोजक कामगार नेेते ॲड. ख्रिस्तोफर फोन्सेको यांनी पणजीत आयाेजित केलेल्या पत्रकार परिषद केले. 

कदंबा महामंडळाचे कर्मचारी गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत आहे. आपल्या मागण्यासाठी वेळाेवेळी आंदोलन केली पण सरकारने काहीच दखल घेतली नाही. कदंबा महामंडळ महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे. जर या कामगारांनी संप केला तर याचा सर्वंना फटका बसणार आहे. सरकारतर्फे एस्मा लागु केला तरीही कर्मचारी संपावर जाणार आहे. याची दखल सरकारने घ्यावी. या कर्मचाऱ्यांचा वापर प्रत्येक सरकारी कामासाठी केला जातो. पण त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जाते.

कंदंबा महामंडळात ३० वर्षे सेवा करुनही निवृत्त झाल्यावर या कामगारांना २ ते २.५ हजार रुपये पेन्शन दिले जाते. तर महामंडळातील बदली कामगारांना फक्त १८ हजार पगार दिला जात आहे. ही एक प्रकारे सरकारकडून छळवणूक आहे .या कामगारांनी आपल्या कुटुंबाचे पालन कसे करावे, असेही ख्रिस्तोफर फोन्सेका म्हणाले.

सरकारने गेल्या आठ वर्षात फक्त १०० रुपये किमान वेतनात वाढ केली आहे. अकुशल कामगारांना प्रतिदीन फक्त ५०० रुपये पगार दिला जातो. राज्यात महागाई मात्र भरमसाठ वाढली आहे. यात ते आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करणार आहे. त्यामुळे किमान वेतन हे ८५० रुपये होणे गरजेचे आहे असेही खिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाagitationआंदोलन