शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

मुंबई- गोवा बोटसेवा पावसाळ्यानंतर - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 11:21 IST

मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे आजारी असले तरी गोव्यातील विकास कामांवर परिणाम झालेला नाही, अन्य मंत्री सक्षमपणो काम करत आहेत, असा दावा गडकरी यांनी केला.

पणजी : मुंबई ते गोवा अशी प्रवासी बोटसेवा आताच सुरू होणार होती पण पावसाळा सुरू झाल्यामुळे दोन महिन्यांचा विलंब लागला आहे. पावसाळ्य़ानंतर ही बोटसेवा सुरू होईल, असे केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्रलयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. मंत्री गडकरी म्हणाले, की गोवा- मुंबई जलमार्गावर प्रायोगिक तत्त्वावर बोट चालवून पाहिली गेली आहे. प्रयोग नुकताच पूर्ण झाला आहे. आता पावसात काही करता येत नाही. पावसाळ्य़ानंतर पूर्णपणो जलवाहतूक सुरू होईल. 

गोव्यातील मांडवी नदीवरील तिस:या पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गडकरी पणजीत आले होते. त्यांच्या हस्ते मांडवी नदीवरील पुलाच्या शेवटच्या भागाचे काम पूर्ण केले गेले. गोव्याचे बांधकाम व नदी परिवहन मंत्री सुदिन ढवळीकर हेही यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, की मुंबईत केंद्र सरकार मोठय़ा क्रुझ टर्मिनलचे बांधकाम करत आहोत. सध्या सुमारे 8क् पर्यटक बोटी मुंबईत येतात. गोव्यातही साठ- सत्तर जहाजे येत असतील. गोव्यातही छोटे क्रुझ टर्मिनल बांधले गेले आहे. मुंबईतील काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षात एकूण साडेनऊशे पर्यटक जहाजे मुंबईत येतील. मुंबईहून बोटीद्वारेच अंदमान निकोबार, मालदिव, सिंगापुर, बाली आदी ठिकाणी जाण्याची सोय करता येईल. 

मंत्री गडकरी म्हणाले, की गोव्यात मोपा हा आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून होण्यापूर्वी येथील जलमार्ग विमानतळाशी जोडता येतील काय याचे सव्रेक्षण करण्याची सूचना मी राज्य सरकारला केली आहे. म्हणजे विमानतळावर प्रवासी उतरल्यानंतर हॉटेलमध्ये रस्त्याने न जाता हे प्रवासी जहाजातून जाऊ शकतील. व्हीनसप्रमाणो गोव्यातही करता येईल. गोव्यातील बंदर कप्तान खात्याच्या प्रमुख अधिका:याकडून विविध प्रकारचे प्रश्न प्रत्येक प्रकल्पासाठी उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे एखादी जेटी बांधून झाली तरी, त्या जेटीचा प्रवासी वर्गासाठी वापर करण्याकरिता विलंब होतो. जेटीच्या वापरासाठी देखील केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाचा दाखला हवा, असे बंदर कप्तान खात्याचे अधिकारी म्हणतात. विकास कामांसाठी गोव्याच्या प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे आजारी असले तरी गोव्यातील विकास कामांवर परिणाम झालेला नाही, अन्य मंत्री सक्षमपणो काम करत आहेत, असा दावा गडकरी यांनी केला.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी