शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

काँग्रेसने गोव्याशी दुजाभाव केला; मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2024 1:11 PM

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: काँग्रेस सरकारने गोव्याचा काहीच विकास केला नाहीं. केंद्रात, राज्यात सत्ता असतानाही गोव्याला सावत्रपणाची वागणूक दिली. विकासासाठी निधी असो की गोव्याला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याबाबत विषय काँग्रेसने नेहमीच दुजाभाव केला, अशी टीका मुख्यमंत्री डी. प्रमोद सावंत यांनी काल केली. खासदार श्रीपाद नाईक यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी नियुक्ती केल्याबद्दल काल प्रदेश भाजपकडून पणजीत सत्कार केल्ला. मिनेझिस ब्रोगाझा सभागृहात त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमास राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री माचिन गुदिन्हो, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार डिलायला लोबो, आमदार डॉ. दिव्या राणे, उल्हास नाईक तुवेकर, संकल्प आमोणकर, प्रेमेंद्र शेट, रुदोल्फ फर्नाडिस, माजी खासदार अॅड, नरेंद्र सावईकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीपाद नाईक हे सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत ते १ लाख २७ हजार मताधिक्याने निवडून आले असून एवडे मताधिक्य पहिल्यांदाच मिळाले. गोया है लहान राज्य असून केवळ दोनच खासदार आहेत. मात्र असे असूनही भाजप सरकारने गोव्याला नेहमीच गांभीर्याने घेतले.

भाजपचा गोव्यातून एक खासदार निवडून आला तरी भाजप सरकार त्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले. श्रीपादभाऊ है केंद्रात १५ वर्ष मंत्री म्हणून गोव्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यावरूनच भाजपचे गोव्यावर असलेले प्रेम दिसून येते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

निधी देण्यात आखडता हात 

काँग्रेसने गोव्याला कधीच गांभीर्याने घेतले नाही, मग ते विकासाच्याबाबतीत असो की निधीच्याबाबतीत, त्याचबरोबर गोव्याला केंद्रीय मंत्रिमंडळातही प्रतिनिधित्व देण्याविषयी काँग्रेसमध्ये उदासीनता होती. गोष्यातून काँग्रेसचे खासदार निवडून आले तरी काँग्रेस सरकारने त्यांना दुर्लक्षित केले. काँग्रेसने विकास कामांसाठी हवा तितका निधीं कधीच दिला नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

विरोधकांना सत्य दिसेना 

राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, आपला आजचा सत्कार हा भाजप पक्षाच्या सामान्य कार्यकत्यांचा सत्कार आहे. निवडणुकीत विरोधकांकडे आपल्याला विरोधात कुठलेही मुद्दे नव्हते. त्यामुळे उत्तर गोव्यातील विकासाचा मुद्दा त्यांनी काडला. खरे तर देशात विकासाबाबत उत्तर गीचा हा दहाव्या स्थानी आहे है विरोधक विसरले आहेत, असा टोलाही लगावला.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण