शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

व्याघ्र प्रकल्पाला राणेंचा विरोध; म्हादई अभयारण्य राखीव करण्याची गरज नसल्याचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 12:50 PM

आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयात आमची बाजूसू द्या, रा भक्कम आहे. जैसे थे स्थिती अखीव व्याघ्र क्षेत्र वगैरे काही करण्याची गरज नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः म्हादईप्रश्नी काल झालेल्या सभागृह समितीच्या बैठकीत म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्याचा विषय आला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी म्हादईला व्याघ्र संरक्षित क्षेत्र करण्याची गरज नाही, असे मत मांडले.

आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयात आमची बाजूसू द्या, रा भक्कम आहे. जैसे थे स्थिती अखीव व्याघ्र क्षेत्र वगैरे काही करण्याची गरज नाही. गोव्यात वाघ नाहीत म्हादईत येणारे वाघ कर्नाटकातून येतात आणि परत जातात. म्हादईचा विषय हा कोणा एका पक्षाचा विषय नव्हे, सर्वानीच म्हादई वाचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत त्यात राजकारण आणू नये, म्हादईचे पाणी वळविल्यास त्याचा सर्वात जास्त फटका सत्तरी तालुक्याला बसणार आहे. 

म्हादईचे पाणी कर्नाटकच्या भीमगड अभयारण्यातून खाली उतरते आणि गोव्याच्या दोन अभयारण्यांमधून वाहते. हे पाणी कर्नाटकला आम्ही वळवू देता कामा नये, एवढेच पाहावे. सल्लागार समिती स्थापन करून त्यावर पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, निर्मला सावंत व इतरांना घ्यावे या प्रस्तावाबाबत विचारले असता यासंबंधी काय तो निर्णय अध्यक्षांनी घ्यावा, असे त्या म्हणाल्या.

म्हादई पाणीप्रश्नी तज्ज्ञ समितीद्वारे अहवाल तयार करू: सुभाष शिरोडकर

सभागृह समितीच्या बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, या बैठकीत अनेक मौल्यवान सूचना आल्या. नव्या आमदारांनीही काही माहिती दिली. पुढील पंधरा ते वीस दिवसात म्हादईबाबतीत एकूण विश्लेषण करून अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार किवा तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल. तसा अधिकार सभागृह समितीला आहे. म्हादईच्या बाबतीत आम्ही प्रशासकीय आणि न्यायालयीन स्तरावरही लढा देत आहोत. विधानसभेत सविस्तर चर्चा करता येत नाही. सभागृह समितीच्या बैठकीत सखोल चर्चा विनिमय करता येतो. त्यामुळे समिती महत्त्वाची आहे. आमदारांनी मांडलेली मते विचारात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा