शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

संघटित गुन्ह्यांवर कारवाईसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करा, काँग्रेसची मागणी

By पूजा प्रभूगावकर | Published: June 19, 2024 1:34 PM

कवठणकर म्हणाले, की मागील तीन वर्षात गोव्यात गुन्ह्यांच्या टक्केवारी वाढ झाली.

पणजी: राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून असून वाढत्या संघटित गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने विशेष टास्क फोर्सची स्थापना करावी अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

म्हापसा येथे झालेल्या मारहाणीत एका युवकाचा बळी गेला. हे दुर्देवी आहे. अशा घटना वारंवार घडत असून गुंड प्रवृती यास जबाबदार आहे. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी राज्यात वाढत्या गुन्ह्यांची जबाबदारी घ्यावी. संघटीत गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली.

कवठणकर म्हणाले, की मागील तीन वर्षात गोव्यात गुन्ह्यांच्या टक्केवारी वाढ झाली. काही पोलिस प्रामाणिकपणे काम करतात. मात्र त्यांच्यावर राजकारण्यांचा दबाव असतो. तर काही गुन्हेगारांना पोलिसांचाच आर्शिवाद लाभत आहे.म्हापसा येथे झालेल्या मारहाणीत एका युवकाचा बळी जाणे, मंडूर येथे नवजात अर्भकाचे अवयव मिळणे हे अत्यंत धक्कादायक आहे. महत्वाचे म्हणे या सर्वाकडे पोलिस तसेच सरकार गंभीर नाही असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवा