शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यपालांतर्फे १४४ कॅन्सर रुग्णांना आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 15:58 IST

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, आज कॅन्सर उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असतो

पणजी: वेळेत उपचार तसेच याेग्य आरोग्याची काळजी घेतली तर आम्ही ८० टक्के कॅन्सवर मात करु शकतो. आता अनेक आधुनिक उपचार पद्धत आली आहे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. राज्यपाल निधीमार्फत गुरुवारी राजभवनवर राज्यपालांकडून १४४ कॅन्सर रुग्णांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव एम आर एम राव तसेच अतिरिक्त सचिव संजीव गावस देसाई उपस्थित होते.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, आज कॅन्सर उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असतो. यासाठी त्यांना आर्थिक आधाराची तसेच मानसिक आधाराची गरज असते. समाजिक भान म्हणून आम्ही राजभवनतर्फे काही वेळोवेळी कॅन्सर रुग्ण तसेच किडनी खराब झालेल्या रुग्णांना आर्थिक सहाय करत असतो. या लाेकांना आर्थिक पाठिंबा मिळावा हाच या मागचा मुख्य हेतू आहे. गोव्यात राज्यपालपद स्वीकारल्यापासून विविध गावांची पाहणी केली आहे. लाेकांना जवळून पाहिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी राजभवनवर विविध उपक्रम राबविले जातात.

सचिव एम आर एम राव म्हणाले, राजभवनतर्फे आता दिव्यांगाना आणि कॅन्सर पिढीत किडनी पिढीत तसेच अन्य विविध गरजूंना आर्थिक सहाय दिले जात आहे. राज्यपालांनी अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले आहेत. राज्यपालांनी आपली २०० पुस्तके प्रकाशीत केली असून गाेव्यावरही त्यांनी पुस्तक लिहीले आहे. राज्यात राज्यपाल पद मिळाल्यापासून त्यांनी राज्यातील मंदिर चर्च तसेच इतर धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत आहे.

टॅग्स :goaगोवाcancerकर्करोग