शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

संवेदनशील क्षेत्रातील काही गावे वगळण्यासाठी पाठपुरावा: मुख्यमंत्री सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2024 07:54 IST

पंचायती, आमदारांकडून हरकती, सूचना मागवल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून काही गाव वगळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. यासंबंधी केंद्राकडून आलेले परिपत्रक स्थानिक पंचायती तसेच संबंधित आमदारांना पाठवले आहे. त्याअनुषंगाने लेखी स्वरुपात हरकती व सूचना मागवल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, '२० दिवसांचा कालावधी उलटला आहे. आणखी ४० दिवस बाकी आहेत. या मुदतीत हरकती, सूचना पाठवाव्यात, जेणेकरुन आम्ही पत्र लिहून केंद्राकडे काही गावे वगळण्याची मागणी करू. केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे यासंबंधी सातत्याने पाठपुरावा चालू असल्याचे सावंत म्हणाले.

प्राप्त माहितीनुसार मसुदा अधिसूचनेत पश्चिम घाटात जे गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केलेले आहेत, त्यातील किमान ४० गावे वगळण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. सत्तरी व सांगे तालुक्यात असे गाव जास्त प्रमाणात आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या आपल्या दिल्ली भेटीबद्दल माहिती देताना दाबोळी विमानतळ चालूच रहावा यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना घातलेले साकडे याविषयी सांगितले. याचबरोबर 'आयकांव'ची एक बैठक पुढील महिन्यात गोव्यात होणार असल्याचे ते म्हणाले.

 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत