शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

गोव्याला प्रामाणिक पक्षाची गरज : केजरीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 1:06 AM

गोव्याची जनता भाजपा व काँगे्रसला वैतागली आहे. येथील जनतेला प्रामाणिक राजकीय पक्षाची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी

वास्को : गोव्याची जनता भाजपा व काँगे्रसला वैतागली आहे. येथील जनतेला प्रामाणिक राजकीय पक्षाची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी येथे केले. मुरगाव-सडा येथील देवस्थानच्या वर्धापनदिनी सत्कार सोहळ््यात ते बोलत होते. येथील तिरुपती बालाजी देवस्थानच्या वर्धापनदिनी केजरीवाल यांच्या हस्ते ज्येष्ठ भजनी कलाकार सूर्या शेटये व तुकाराम नाईक यांचा सत्कार करण्यात आला. गोव्याची निवडणूक लढविण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेकडे मतांची मागणी केली पाहिजे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.