शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

आधारभुत किंमतीमुळे कृषी क्षेत्रात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 5:24 PM

राज्यात सुमारे ४८ हजार कृषी कार्ड नोंदणी केलेेले शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना या कृषी सुविधांचा लाभ होत असतो.

नारायण गावस

पणजी: राज्यातील शेतकरी स्वालंबी व्हावे यासाठी कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना विविध याेजना सवलती राबविल्या जातात. त्यामुळे मागी काही वर्षापासून राज्यात कृषी लागवडीची संख्या वाढली आहे. तसेच अनेक लोक शेती व्यावसायाको वळत आहे. कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना ६० ते ९० टक्के अनुदान कृषी उत्पादनावर दिले जाते. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे. राज्यात सुमारे ४८ हजार कृषी कार्ड नोंदणी केलेेले शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना या कृषी सुविधांचा लाभ होत असतो.

अनुदाना प्रमाणे राज्यातील पिकविल्याा जाणाऱ्या विविध पिकांवर शेतकऱ्यांना आधारभूत किमत दिली जाते. यात भात, अळसांदे, ऊस, पाम, सुपारी, काजू, नारळ या सर्व पिकांवर कृषी खाते आधारभूत किंमत देते. गोव्यात सर्वात जास्त काजू पिक घातले जाते. यंदा काजू दर १२५ रुपये पर्यंत होते. त्सामुळे १५० रुपये आधारभूत किमंत देण्याची येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वरील २५ रुपये मिळणार आहे. तसेच सुपारीला चांगला दर मिळत आहे. या विविध कारणांमुळे लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.

पूर्वी कृषी परवडत नसल्याने अनेक लाेक शेती पडींग साेडायचे. पण आता जमीन लागवडी खाली येत आहे. यात सामुहीक शेती फायदेशिर ठरत आहे. आता लाेक शेती फक्त आपले कुटुंबा पुरती नाही तर व्यावसायिक पद्धतीने शेती केली जाता आहे. खात्याकडून पिकाला मिळणारी आधारभूत किमतीमुळे शेतीत वाढ झाली आहे. जनावरांकडून शेतीची नाशाढी हाेत असल्याने आता कृषी खात्याकडून साेलार कुंपणही दिले जाते. यावर शेतकऱ्यांना ७० टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहे.

पिके - आधारभूत किंमतभात -२२ प्रती किलाेअळसांदा, -१०० रुपये प्रती किलाेऊस - ३००० हजार प्रती टनपाम - ९००० प्रती टनसुपारी - १७० प्रती किलाेकाजू - १५० प्रती किलाेनारळ - १५ प्रती नग

वर्ष -लाभार्थी शेतकरी२०१८ -१९ -९९४६२०१९ -२० - ८६६०२०२० -२१- ९१३४२०२१- २२ - ७२८०२०२२ -२३ - ५७६६२०२३- २४ - ४३

टॅग्स :goaगोवा