शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

म्हादईप्रश्नी स्थापन केलेली सभागृह समिती त्वरित विसर्जित करा:  विजय सरदेसाईंचा आरोप

By पूजा प्रभूगावकर | Published: March 05, 2024 12:22 PM

म्हादईचा विषय सक्षमपणे हाताळण्यास सरकारला पूर्णपणे अपयश आहे. याप्रश्नी गोवा सरकारने एकप्रकारे कर्नाटक समोर शरणागती पत्करली आहे, असा आरोप

पणजी: गोवा सरकार ज्या पध्दतीने म्हादईचे प्रकरण हाताळत आहे, ते अत्यंत धक्कादायक आहे. म्हादईप्रश्नी स्थापन केलेली सभागृह समितीची बैठकच होत नसल्याने सरकारने त्वरित विसर्जित करावी अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

म्हादईचा विषय सक्षमपणे हाताळण्यास सरकारला पूर्णपणे अपयश आहे. याप्रश्नी गोवा सरकारने एकप्रकारे कर्नाटक समोर शरणागती पत्करली आहे.पाण्यापेक्षा गोव्यातील भाजप सरकार कर्नाटकमधील लोकसभेच्या २८ जागा महत्वाच्या असल्याचा आरोपही त्यांनी केला.

म्हादई ही गोव्याची जीवनदायीनी आहे. त्यावरील पाण्यावर लाखो गोमंतकीय अवलंबून आहेत.म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्यास गोव्यात पाणी टंचाई निर्माण होईल. नळ कोरडे होतील, सर्वसामान्यांना त्याचा फटका बसेल असा इशारा आपण सरकारला यापूर्वीच दिला होता.गोव्याला या गंभीर समस्येला तोंड देता येऊ नये यासाठी या सर्वावर विचार विनिमय करुन तोडगा काढण्यासाठी म्हादई प्रश्नी स्थान केलेल्या सभागृह समितीची बैठक बोलवावी अशी मागणी आपण सरकारला केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका सरदेसाई यांनी केली.

टॅग्स :goaगोवा