शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा...
2
Fake T20 World Cup Trophy : व्हिक्ट्री परेडमध्ये रोहित शर्मा अँड कंपनीच्या हाती 'डुप्लिकेट' वर्ल्ड कप ट्रॉफी! पण का...? जाणून थक्क व्हाल
3
अंबानींकडून एका दिवसासाठी एवढी 'तगडी' रक्कम वसूल करतोय जस्टिन बिबर, रिहानाही पडली मागे!
4
राम मंदिरातील पुजाऱ्यांचं वेतन ठरलं, थेट खात्यात जमा होणार पैसे! अँड्रॉइड फोनचीही परवानगी, पण...
5
जन्मदात्या मातांनाच मुलांनी घातला गंडा, एकाने तर खोटी आईच उभी केली; फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल
6
सुनक की स्टार्मर? ब्रिटेनमध्ये आज मतदान; लाखो भारतीय मतदारांचा कौल कुणाकडे, पाहा...
7
“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे
8
Team India Arrival LIVE: 'वानखेडे'वर पोहोचताच विराट-रोहितचा जबरदस्त डान्स!
9
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
10
कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का
11
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...
12
“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका
13
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
14
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
15
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
16
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
17
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
18
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका
19
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार
20
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान

गोव्यात टोमॅटो ८० रुपये तर कांदा ५० रुपये किलो

By पूजा प्रभूगावकर | Published: June 23, 2024 5:12 PM

कांद्याच्या दरात १० रुपयांनी वाढ होत तो ५० रुपये किलो झाला आहे.

पणजी: भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. टाेमॅटो चक्क ८० रुपये किलो तर कांदा पुन्हा एकदा रडवू लागला आहे. कांद्याच्या दरात १० रुपयांनी वाढ होत तो ५० रुपये किलो झाला आहे.

पावसामुळे भाजी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भाज्यांची आवाक सरासरीपेक्षा कमी झाल्याने भाज्या महागल्या आहेत. कांदा ४० रुपये किलो या दराने मिळत होता. मात्र आता त्याच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. तर टोमॅटोही महागला आहे. टोमॅटो ३० रुपयांवरुन ६० रुपये व आता ८० रुपये किलो या दराने मिळत आहे. तर बटाटा सध्या तरी ४० रुपये किलो इतका आहे. मात्र स्थिती कायम राहिल्यास टोमॅटो व कांदा शंभरीपार होऊ शकतो असे विक्रेते सांगत आहे.

याशिवाय वालपापडी अजूनही २०० पार आहे. पणजी बाजारात वालपापडी २२० ते २४० रुपये किलो आहे. तर कोथिंबीरची जुडी ५० रुपये झाली आहे.

टॅग्स :goaगोवाvegetableभाज्याTomatoटोमॅटो