शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

निकृष्ट दर्जाच्या वीज केबल्सची दक्षता खात्यामार्फत चौकशी करा : आपची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:16 IST

वाल्मिकी नाईक म्हणाले राज्यात सध्या भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी भूमिगत वाहिन्या घातल्या जात आहेत. जवळपास ५ हजार काेटींचे हे काम आहे.

नारायण गावस -

पणजी: हणजूण तसेच म्हापसा व इतर ठिकाणी नित्कृष्ट दर्जाचे वीज केबल्स घातल्याने नागरिकांना शॉक लागण्याच्या तक्रारी वाढत आहेत. वीज मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी याची दक्षता खात्यामार्फत चाैकशी करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्या सोबत आपचे नेते सलमान खान व इतर उपस्थित हाेते. 

वाल्मिकी नाईक म्हणाले राज्यात सध्या भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी भूमिगत वाहिन्या घातल्या जात आहेत. जवळपास ५ हजार काेटींचे हे काम आहे. पण यासाठी काही कंत्राटदारांना कंत्राट दिली जात आहे. पण म्हापसा हणजूण तसेच इतर काही ठिकाणी कमी दर्जांचे केबल घालण्यात आले आहेत. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू शकतो. हा एक मोठा घोटाळाच आहे. राजस्थानमधील कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे. वीज खात्याचा हा मोठा भ्रष्टाचार असू शकतो त्यामुळे या प्रकरणाची सखाेल चौकशी व्हावी तसेच वीज मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण देण्यात गरजेचे आहे. जनतेचे पैसे असे नकाे तिथे वाया घालवले जात आहे.

सलमान खान म्हणाले या ठिकाणी कुठलाच योग्य अभ्यास न करता तसेच व्यवस्थित मार्गदर्शन तत्वांचे पालन न  करता हे केबल्स  घातले आहे. पण त्याचा धोका आहे. यामुळे लाेकांना शॉक येण्याची घटना घडू शकते तसेच  केेबल बाहेर येऊ शकतात. त्यामुळे या सर्वप्रकरणाची दक्षता खात्यामार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीgoaगोवाelectricityवीज