शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १५ भाजपशासित राज्य सरकारे कोसळतील, काँग्रेसचा इशारा

By पूजा प्रभूगावकर | Updated: May 2, 2024 13:39 IST

Goa Lok Sabha Election 2024: केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १० वे परिशिष्ट मजबूत केले जाईल, यामुळे पक्षांतर करणारे आमदार थेट अपात्र ठरतील व १० ते १५ भाजपशासित (BJP) राज्य सरकारे कोसळतील, असे कॉंग्रेसचे (Congress) राष्ट्रीय मीडिया प्रमुख पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

- पूजा नाईक प्रभूगावकर

पणजी - केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १० वे परिशिष्ट मजबूत केले जाईल, यामुळे पक्षांतर करणारे आमदार थेट अपात्र ठरतील व १० ते १५ भाजपशासित राज्य सरकारे कोसळतील असे कॉंग्रेसचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गोव्यात कॉंग्रेसला मजबुत करावा. कॉंग्रेस मजबूत म्हणजे येथील प्रत्येक व्यक्ती मजबूत होतील. भाजपचे उमेदवार हे पंतप्रधान मोदी व त्यांच्या मित्रांसाठी काम करणार.आश्वासन पूर्ण न करणारे लोक गोमंतकीयांना नको आहेत, असेही त्यांनी सांगितले.

खेरा म्हणाले, की कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस यांनी गोव्यावर संविधान थोपण्यात आले असे म्हटले नाही. त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला.पक्षांतर करणाऱ्यांची आता खैर नाही. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १० वे परिशिष्ट मजबूत केले जाईल. यामुळे पक्षांतर करणारे अपात्र ठरतील. त्यामुळे त्यांना आता थेट घरी जावे लागेल. पक्षांतर करुन स्थापन केलेली १० ते १५ राज्यातील सरकारे १० वे परिशिष्ट मजबूत केल्यानंतर कोसळतील असे त्यांनी  सांगितले.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४