शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

डेंग्यू मलेरियाच्या नियंत्रणासाठी आराेग्य खात्याचे खास उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:46 IST

राज्यात मागील वर्षापासून डेंग्यू मलेरियाचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य खात्याने आतापासून सतर्कता ठेवल.

- नारायण गावस

पणजी: राज्यात यंदाच्या वर्षी डेंग्यू मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होऊ नये यासाठी आरोग्य खात्याने आतापासून खास उपक्रम सुरु केले असून अनेक सरकारी खात्यांनाही विविध मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत. आरोग्य खात्याने शिक्षण खाते, बंदर कप्तान खाते गृहनिर्माण वसाहत,  कंदब महामंडळ, पंचायत, नगरपालिका अशा विविध खाती महामंडळाना निवेदन पाठवून डेंग्यू मलेरियावर खास काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयातून एक नाेडल अधिकारी नेमण्यात आला आहे.

राज्यात मागील वर्षापासून डेंग्यू मलेरियाचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य खात्याने आतापासून सतर्कता ठेवल.  राज्यात मान्सूनपूर्व पावसाळा  सुरु झाला आहे. लोकांनी आपल्या परसबागेत बागायतींमध्ये पाणी साचवू देऊ नये यासाठी आरोग्य खात्याने आवाहन केले आहे. तसेच विविध जनजागृती कार्यक्रम केले जात आहेत. प्रत्येक वर्षी मडगाव, पणजी, म्हापसा, वास्काे या सारख्या  प्रमुख शहरात  डेंग्यूचे  रुग्ण जास्त प्रमाणात सापडतात.  बहुतांश  रुग्ण हे झाेपडपट्टी परिसरात सापडतात. या लोकांमध्ये जागृतेचा अभाव असतो. पण यंदा आरोग्य खात्याने पंचायत तसेच नगरपाालिका यांना सोबत एकत्र येऊन जनजागृतीवर भर दिली आहे. त्याचप्रमाणे यंदा खास धार्मिक संस्था मार्फत जागृती केली जात आहे.

आराेग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या आरोग्य खात्याचे कर्मचारी प्रत्येक घराघरात जाऊन  डेंग्यू  मलेरिया   विषयी जागृती करु शकत नाही त्यामुळे पंचायत नगरपालिकांसोबत एकत्र येऊन जागृती केली जात आहे. तसेच आता चर्च, मशिद  मंदिर या धार्मिक संस्थामार्फत जागृती केली जात आहे तसेच. अनेक सरकारी खात्यांनाही आम्ही डेंग्यू  मलेरिया विषयी जागृती करण्यासाठी  निवेदन दिले आहे. 

टॅग्स :dengueडेंग्यू