शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

विकास प्रकल्पांबाबत नागरिकांना विश्वासात घ्या; माजी केंद्रीय सुरेश मंत्री प्रभू यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2024 07:31 IST

कायद्यात तशी तरतूद असून, हा नियम गोव्यालाही लागू होतो, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : एखाद्या ठिकाणी जेव्हा कधी नवा प्रकल्प येतो, तेव्हा तेथील नागरिकांना विश्वासात घ्यायलाच हवे. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरूच करू नये. कायद्यात तशी तरतूद असून, हा नियम गोव्यालाही लागू होतो, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. 

प्रभू म्हणाले की, लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प पुढे नेऊच नये. कारण आपल्या भागात कोणता प्रकल्प येतो, त्याची स्थिती काय असेल, याची माहिती लोकांना असणे गरजेचे आहे. मी केंद्रात मंत्री असताना एखादा प्रकल्प आणायचा असल्यास त्याबाबत लोकांची मते जाणून घेणे हा आपला हट्ट असायचा. कायद्यात तशी तरतूदही आहे. 

प्रभू म्हणाले की, गोवा हा भौगोलिकदृष्ट्या लहान आहे. राज्यात जागा कमी आहेत. लोकसंख्यादेखील अन्य राज्यांच्या तुलनेत कमी असली, तरी त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची गरज आहे. त्यामुळे कोणताही प्रकल्प आणला जाईल, तेव्हा राज्याच्या वहन क्षमतेचा अभ्यास व्हावा. गावात जेव्हा प्रकल्प आणण्याचा निर्णय होतो, तेव्हा त्याबाबत लोकांना विश्वासात घ्यावे, त्यांच्या सहमतीने प्रकल्प व्हावेत. आयआयटी महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याचा लाभ निश्चित गोव्याला होईल. ते लोकांपर्यंत पोहोचवावेत.

'अमेझिंग गोवा' ८ नोव्हेंबरपासून 

'अमेझिंग गोवा ही परिषद गोव्यात यंदा ८ ते १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये व्हायब्रेट गोवा फाउंडेशनकडून ही परिषद होईल. यात देश-विदेशातील गुंतवणूकदार सहभागी होतील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणSuresh Prabhuसुरेश प्रभू