शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

१ जुलैपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू होतील, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

By पूजा प्रभूगावकर | Updated: June 18, 2024 14:09 IST

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पणजी: देशात १ जुलै पासून तीन नवे फौजदारी कायदे लागू होतील. यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय न्याय संहिता व भारतीय साक्ष अधिनियम यांचा समावेश आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत पणजी येथील आझाद मैदानावर क्रांती दिना निमित आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत हाेते. देशातून आता ब्रिटीशकालीन कायदे हद्दपार होणार असून त्यांची जागा तीन नवे फौजदारी कायदे घेतील. १ जुलै पासून भारताचे स्वत:चे कायदे देशात लागू होतील असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री म्हणाले, की या कायद्यांमुळे विकसित भारताचे स्वप्न साकार होण्याबरोबरच देश अधिकच मजबूत बनेल. गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी १ जुलैपासून लागू होणाऱ्या या तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आढावा घेतला आहे. नुकतीच या नव्या कायद्यांच्या अमलबजावणीबाबत राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोचे संचालक विवेक गोगिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत भाग घेतला होता, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा