शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'हे डबल इंजिन सरकारचे सेटिंग'; विजय सरदेसाईंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:08 IST

भाजपचे डबल इंजिनचे सरकार म्हादईप्रश्नी लोकांची पूर्णपणे दिशाभूल करीत आहे, अशी टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

मडगाव: म्हादईचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. सरकारने सोमवारच्या सुनावणीत गोव्याला 'अंतरिम रिलीफ मिळणार असल्याचे आश्वासन लोकांना दिले. पण, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच लांबणीवर ठेवून अपेक्षाभंग केलेला आहे. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून हा जबरदस्त धक्का आहे. भाजपचे डबल इंजिनचे सरकार म्हादईप्रश्नी लोकांची पूर्णपणे दिशाभूल करीत आहे, अशी टीका आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.

सरदेसाई म्हणाले की, 'सुनावणीत दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. पण, सर्वोच्च न्यायालयाचे त्याकडे फारसे लक्ष वेधले नाही. सुनावणी थेट जुलैमध्ये ढकलली. कर्नाटकात २१ मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हादईची सुनावणी जुलैपर्यंत लांबणीवर टाकली. तोपर्यंत गोवा सरकार म्हादई रक्षणासाठी काहीच करु शकत नाहीत. हे नियोजित सेटिंग आहे.'

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत