शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

सामान्यांच्या पोटाला चिमटा

By admin | Published: October 25, 2015 1:45 AM

महागाई नियंत्रणात येण्याचे नाव घेत नसतानाच या महागाईने त्रस्त सर्वसामान्य लोकांना पोटाला चिमटा घेऊन राहावे लागत आहे.

वाढत्या महागाईने अडचणीत : तांदूळ-गहू साधारण, डाळी आवाक्याबाहेरगोंदिया : महागाई नियंत्रणात येण्याचे नाव घेत नसतानाच या महागाईने त्रस्त सर्वसामान्य लोकांना पोटाला चिमटा घेऊन राहावे लागत आहे. त्यांना दोन वेळचे जेवणही पोटभर घेणे दुरापास्त झाले आहे. महागाईच्या या काळात तांदूळ-गहू साधारण असले तरिही डाळी मात्र आवाक्याबाहेर झाल्या आहेत. अशात खायचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा ठाकला असून त्यांचे बजेट बिघडले आहे. आता दिवाळीचा सण साजरा तरी कसा करायचा असा सवाल सर्वसामान्य करीत आहेत. महागाईचे चक्र असे फिरत आहे की, चैनीच्या वस्तूंवर दिलासा मिळत असून खान्याच्या वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. एकीकडे धानाला मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तर डाळीचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य नागरिकांना आता आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. सध्याच्या या तेजीच्या बाजारात तांदूळ, गहू व तेलाचे भाव साधारण दिसून येत आहेत. वाढ असली तरिही यात साधारण वाढ होत असल्याने नागरिकांच्या पचणी पडत आहे. तांदळाचे भाव सध्या दोन हजार २०० रूपयांपासून तीन हजार ८०० रूपयांपर्यंत आहेत. यात गहू सुद्धा दोन हजार २०० ते दोन हजार ४०० रूपयांच्या घरात दिसून येत आहे. डाळीनी मात्र रेकॉर्ड ब्रेक तेजी घेतली आहे. तुरीची डाळ १८ हजारांच्या घरात पोहचली असून उडदाची डाळ १६ हजार रूपयांची घरात आहे. अशा या परिस्थितीत ग्राहकच काय तर व्यापाऱ्यांनाही फटका बसत असून डाळींची खरेदी करणारा ग्राहकच नसल्याचे धान्य विक्रेता संजय अमृते सांगतात. धान्यांच्या त्यातही डाळींच्या या सध्याच्या भावाकडे बघता सर्वसामान्यांचे दोन वेळचे जेवणच हिरावल्याचा हा प्रकार दिसून येत आहे. महागाईच्या या कचाट्यात सर्वसामान्यांनी दिवाळी साजरी कशी करायची असा सवाल जनता करीत आहे. (शहर प्रतिनिधी)