शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

भाजप सरकारचे दिशाभूल शासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 11:35 PM

केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार नागरिकांना फक्त प्रलोभन देवून दिशाभूल शासन करीत आहे. सरकारमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सरकारी नोकरवर्गही वैतागला आहे. जुन्या काळातील कामे आम्हीच केले असल्याचे खोटे बोलून समोर येण्याचा प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देपी.जी. कटरे : बेरडीपार येथे बुथ समन्वय सभा

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार नागरिकांना फक्त प्रलोभन देवून दिशाभूल शासन करीत आहे. सरकारमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सरकारी नोकरवर्गही वैतागला आहे. जुन्या काळातील कामे आम्हीच केले असल्याचे खोटे बोलून समोर येण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेसच्या काळातील जुन्या योजनांची नाव बदलून नवीन सांगून उदो-उदो करीत असून भाजप सरकारचे दिशाभूल शासन असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी.जी.कटरे यांनी केले.ग्राम बेरडीपार येथे कॉँग्रेसच्या बुथ समन्वय सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव डॉ. योगेंद्र भगत, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राधेलाल पटले, रमेश पटले, हुपराज जमईवार, सुशीपाल पटले, चंद्रकिशोर मिश्रा, गोविंद ठाकरे, कोटांगले, निर्मला चौधरी उपस्थित होते.पुढे बोलताना कटरे यांनी, भाजपा सरकार उद्योगपती, कारखानदारांची सरकार आहे. सामान्य जनता होरपळून जीवन जगत असून हे आता काँग्रेसचे कार्यकर्ते सहन करणार नाही. भाजप सरकारचा निषेध प्रत्येक गावात जाऊन सुरू केला आहे. आपल्या हक्कासाठी जनतेने समोर यावे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे मत व्यक्त केले.यावेळी बेरडीपार येथील व्यंकट चौधरी, निर्मला चौधरी, पुरणलाल ठाकरे, मुन्ना चौधरी, मोहनलाल पटले यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. संचालन हभप गणराज पटले यांनी केले. आभार सुशीपाल पटले यांनी मानले.