शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

येरंडी परिसरात विजेचा लपंडाव सुरूच

By admin | Published: June 21, 2017 1:07 AM

परिसरासह येरंडी गावात दिवसातून कित्येकदा वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार सुरूच आहे.

नागरिकांना त्रास : दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडीत लोकमत न्यूज नेटवर्क बाराभाटी : परिसरासह येरंडी गावात दिवसातून कित्येकदा वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार सुरूच आहे. विजेच्या या लपंडावामुळे मात्र परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी नागरीक करीत आहेत. वीजेचा हा लपंडाव उन्हाळयातही असाच सुरू होता. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा अशाच परिस्थितीत नागरिकांनी काढला. या प्रकराची भ्रमणध्वनीवरुन तक्रार सुध्दा करण्यात आली. पण वीज कंपनीचे अभियंता नेहमी काम सुरू असल्याचे सांगत असतात. परंतु काम पूर्णपणे होतच नाही का? असा सवाल गावकरी करतात. दिवसभरात कमीत-कमी १०-१५ वेळा वीज जाते. या परिसरातील सर्वच क्षेत्रात पदाधिकारी नेमले आहेत. पण ते फक्त खुर्चीसाठीच का? समस्या सोडवायला कुणाला नेमले आहे हे कळेना. अशाच वातावरणामुळे अशा समस्यांचे प्रमाण वाढत आहेत. या परिसराच्या समस्या सुटतील असे वाटत नाही. कोण वाली गरीबाचा? अशा प्रतिक्रीय नागरिक व्यक्त करतात. येरंडी परिसरातील विजेचा लपंडाव कायमचा बंद व्हावा. यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे व नागरिकांचा त्रास कमी करावा तसेच विज विभागाने याकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, बोळदे, कवठावासी करत आहेत.