सध्या दोन-तीन दिवसांपासून कमी प्रमाणात का असेना, काही भागात पाऊस पडणे सुरू झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे नदी-नाल्यांचे घाट व तलावात पाणी साचू लागले आहे. त्यात मासोळ्यांची संख्याही वाढत आहे. कालीमाटीजवळील मानेकसा घाटावर नदीच्या पाण्यात मच्छीमार बांधव मासोळी पकडण्याचा आनंद आहेत.
मच्छीमार बांधवांना अच्छे दिन :
By admin | Published: June 16, 2015 12:53 AM