शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

नागरिकांच्या सेवेसाठीच शासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:50 AM

सामान्य माणूस अगोदरच विविध समस्यांनी त्रस्त आहे. त्यात अधिकारी त्यांना कामासाठी चकरा मारायला लावतात.

 गोपालदास अग्रवाल : ग्राम आसोली येथील जनता दरबार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सामान्य माणूस अगोदरच विविध समस्यांनी त्रस्त आहे. त्यात अधिकारी त्यांना कामासाठी चकरा मारायला लावतात. मात्र सर्व सामान्यांना सेवा देताना अधिकाऱ्यांनी सचेत रहावे. कारण नागरीक शासनासाठी नसून शासन नागरिकांच्या सेवेसाठी असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील ग्राम आसोली येथे आयोजीत जनता दरबारात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पंचातय समिती सभापती माधुरी हरिणखेडे उपस्थित होत्या. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना कामासाठी जनतेला फिरविण्याचे प्रकार बंद करून नागरिकांची कामे त्वरीत निकाली काढण्याचे निर्देश दिले. तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कृषी पंपांसाठी प्राथमिकतेने व्यवस्था क रण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष मेंढे व पंचायत समिती सभापती हरिणखेडे यांनीही, नागरिकांच्या समस्यांवर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी ओमप्रकाश भक्तवर्ती, शेखर पटेल, सारंग भेलावे, हरिचंद कावळे, सयाराम भेलावे, जोसीराम भेलावे, लोकचंद धुर्वे, दुलीचंद धुर्वे, विठ्ठल करंडे, चैतन्य बहेकार, सूरजलाल महारवाडे, डॉ. शिवशंकर हेमणे, विजय पटले, नामदेव वैद्य, बंडू हेमणे, कैलाश सुरसाऊत, अशोक गणवीर व अन्य उपस्थित होते.