शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:18 AM

तिरोडा : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ५० टक्के नफा जोडून हमीभाव देण्याची घोषणा केली हाेती. मात्र, प्रत्यक्षात तसे न करता ...

तिरोडा : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ५० टक्के नफा जोडून हमीभाव देण्याची घोषणा केली हाेती. मात्र, प्रत्यक्षात तसे न करता उलट पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली आहे. शेतकऱ्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप प्रहारचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची सरसकट अट रद्द करून पन्नास क्विंटलची अट घातली, तरीसुद्धा शेतकरी ओरडला नाही. मात्र, आता बोनसची पन्नास टक्केच रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सर्व शेतकऱ्यांना भीक न देता हक्काचा सरसकट संपूर्ण बोनस देण्यात यावा. आता पेरणीच्या हंगामाला सुरुवात झाली, खत घेणे, कीटकनाशक औषधी, मजुरांची मजुरी देणे, पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे ट्रॅक्टरचे वाढलेले भाडे, कोरोनाचे संकट, हाताला काम नाही, अशात सरकारने सरसकट संपूर्ण ७०० रुपये बाेनस देण्याची मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांच्यामार्फत कळविण्यात आले.