शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

दीर्घकालीन उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2016 1:55 AM

दुष्काळी परिस्थितीशी लडण्यासाठी सरकार तात्पुरता पाणी पुरवठा व अस्थायी शिबिर लावून जनतेत स्वस्त लोकप्रियता लुटण्याचे प्रयत्न करीत आहे.

गोपालदास अग्रवाल : दुष्काळी परिस्थितीवर विधानसभेत केली मागणीगोंदिया : दुष्काळी परिस्थितीशी लडण्यासाठी सरकार तात्पुरता पाणी पुरवठा व अस्थायी शिबिर लावून जनतेत स्वस्त लोकप्रियता लुटण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र दुष्काळी परिस्थिशी लडण्यासाठी सरकारने ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली. राज्य विधानसभेच्या बजेट सत्रात दुष्काळी परिस्थितीवरील चर्चेत ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, राज्यात सरकारच्या दृढमूल नीतींमुळे ३२०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर शेकडो नागरिक दररोज आपले गाव सोडून शहराकडे जात आहेत. यामुळे शहरातील जलसंकट गंभीर होत चालले आहे. मात्र सरकारी अधिकारी मानवीय दृष्टिकोन सोडून फक्त शासन परिपत्रकाचे पालन करून आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा देखावा करीत आहे. दुष्काळावर नियंत्रण मिळवायचे असल्यास प्रत्येक तालुकास्तरावर निर्णय घेऊन त्वरीत कारवाई करण्याचे अधिकार दिले पाहिजे असल्याची मागणिही त्यांना केली. त्याचप्रकारे पूर्व विदर्भात पाणी टंचाई नसून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात ५८ हजार मजूर रोजगार हमी योजनेत कार्यरत आहेत. गंभीर गोष्ट अशी की, दोन मजली घर असणारे शेतकरीही रोहयोच्या कामांवर जात आहेत. ५२-५५ टक्के आणेवारी असलेले गावही पूर्णपणे दुष्काळग्रस्त घोषीत झाले नाहीत. तर २०० रूपयांचा बोनसही शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता मधातील दलाल व व्यापारी खात असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली. (शहर प्रतिनिधी)