शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

राजाभोज यांचे विचार आत्मसात करावे!

By admin | Published: February 07, 2017 1:00 AM

समाजाच्या लोकांना आपल्या समाजाचा इतिहासच माहित नसल्याने समाज भटकत राहिला. शेतीवर उदरनिर्वाह करुन कुटूंब चालवणे एवढेच काम समाजवासी करीत होते.

योगेंद्र भगत : परसवाड्यात राजाभोज जयंती कार्यक्रम उत्साहातपरसवाडा : समाजाच्या लोकांना आपल्या समाजाचा इतिहासच माहित नसल्याने समाज भटकत राहिला. शेतीवर उदरनिर्वाह करुन कुटूंब चालवणे एवढेच काम समाजवासी करीत होते. मात्र आज समाज एकत्रीत होणे काळाची गरज असून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात समाजाचे कार्य करुन चक्रवती राजाभोज यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे असे मत डॉ. योगेंद्र भगत यांनी व्यक्त केले. येथील पोवार समाज नवयुवक संघटनेंंतर्गत क्षत्रीय राजाभोज चक्रवती जयंती कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. वसंत भगत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश भगत, चर्तूभूज बिसेन, उद्योगपती मोतीलाल चौधरी, राधेलाल पटले, मुकेश भगत, तिलक भगत, खेमलाल भगत, संतोष बोपचे, अजा चौधरी, भैय्यालाल भगत उपस्थित होते. सर्वप्रथम राजाभोज चक्रवती यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन गावात रॅली काढण्यात आली. या रॅलीला उपाध्यक्ष राधेलाल पटले यांच्या हस्ते झेंडी दाखविण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगदीश भगत, टोलीराम अंबुले, गुणवंता बोपचे, पुष्पा बोपचे, उषा ठाकरे, खेमणबाई अंबुले उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त करुन समाजाला मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जगदीश भगत यांनी मांडले. संचालन लोकेश कटरे यांनी केले. आभार अनिल बोपचे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संदीप भगत, झनक भगत, शिवलाल बोपचे, मानिक ठाकरे, योगेश अंबुले, सिताराम अंबुले, फेकन अंबुले व समाजातील नागरिकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)