शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या वेळी एकनिष्ठ राहिले, उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? मातोश्री गाठली
2
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
3
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
4
Gold Silver Price Today : सोन्याचे दर गगनाला भिडले; चांदी एकाच दिवसात ४८८४ रुपयांनी महागली
5
पहिल्या यादीत नाव नाही, पक्षाला रामराम ठोकत भाजपाचा हा नेता थेट जरांगेंच्या भेटीला
6
तोंडावर मास्क अन् गुंडांना लोळवणारा पोलीस! KGF च्या मेकर्सचा नवा सिनेमा 'बघिरा', उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज
7
उघडताच १००% सबस्क्राइब झाला IPO, किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या; किती आहे GMP?
8
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
9
Astro Tips: फक्त २ लवंगा करतील तुमच्या अडचणी दूर; सोमवारी न चुकता करा 'हा' उपाय!
10
Vastu Shastra: 'या' टिप्स फॉलो केल्या तर दिवाळीतच काय, वर्षभर चमकेल तुमची वास्तु!
11
काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता
12
चंद्राबाबूंनी जोडप्यांना दिला अधिकाधिक मुलं जन्माला घालण्याचा सल्ला, नवीन कायदाही आणणार, नेमकं कारण काय?
13
Ola नं सर्व्हिस सेंटरवर उभे केले बाउन्सर्स? कुणाल कामरानं पुन्हा भाविश अग्रवालांवर यांच्यावर साधला निशाणा
14
हिरवा चुडा अन् हातात हळकुंड! शोभिताला लागणार नागा चैतन्यच्या नावाची हळद, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात
15
Karan Johar Dharma Production : करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ला मिळणार अदर पूनावालांचा 'बूस्टर', विकत घेणार अर्धा हिस्सा
16
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
17
ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
परी म्हणू की सुंदरा... तिच्या जबरदस्त खेळाने प्रतिस्पर्धी, तर सौंदर्याने चाहते घायाळ
19
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
20
मी मरता मरता वाचलो! मराठी अभिनेत्याने सांगितला घोडबंदर रस्त्यावरील जीवघेणा प्रसंग, राजकारण्यांना लगावला टोला

पुनर्वसित श्रीरामनगरचा तिढा कायम

By admin | Published: June 19, 2015 1:27 AM

तालुक्यातील मौजा कालीमाटी, कवलेवाडा, झलकारगोंदी या गावांचे पुनर्वसन सौंदडजवळील श्रीरामनगर येथे सन २०१२-१३ ला करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट : तहसीलमध्ये घेतली बैठकसडक अर्जुनी : तालुक्यातील मौजा कालीमाटी, कवलेवाडा, झलकारगोंदी या गावांचे पुनर्वसन सौंदडजवळील श्रीरामनगर येथे सन २०१२-१३ ला करण्यात आले. पुनर्वसनाचा परिपूर्ण फायदा आम्हाला मिळाला नाही म्हणून पुनर्वसनग्रस्त आपल्या स्वगावी परतले. त्यांनी दिलेल्या निवेदनाचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दखल घेवून गुरूवारी (दि. १८ जून) तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत पुनर्वसनाच्या समस्यांचा तिढा कायमच राहीला.प्राप्त माहितीनुसार, मौजा कवलेवाडा, कालीमाती, झनकारगोंदी या जंगलव्याप्त गावांचे पुनर्वसन श्रीरामनगर येथे करण्यात आले असून शासनाकडून आम्हाला आश्वासनानुसार पूर्णवणे लाभ मिळाला नसून आमच्या काही समस्या आहेत त्या समस्या सुटल्या तरच आम्ही श्रीरामनगर येथे जावू अन्यथा आमच्या जुन्याच गावी राहणार, असा पवित्रा त्यांनी घेवून ३१६ कुटुंबे भर पावसात उघड्यावर राहायला गेली आहेत. त्यांनी आपल्या मागण्यांमध्ये १० लाखापैकी ७ लाख रुपये मिळाले. १ हेक्टर जमीनपैकी एकही एकर मिळाली नाही असे सांगितले. ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलामुलींना मोबदला मिळाला पाहिजे अशा मागण्या घेवून बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) अशोक खुणो, उपविभागीय अधिकारी सूर्यवंश्ी, उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने, तहसीलदार मोटघरे, ठाणेदार केंद्रे, वनक्षेत्राधिकारी दोनोडे, ग्रामसमिती अध्यक्ष भरत पंधरे, जागेश्वर चांदेवार, किशोर शेंडे, राजू शिवणकर, रहेले उपस्थित होते. मात्र यावेळी अपेक्षित तोडगा निघाला नाही. (तालुका प्रतिनिधी)