शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे ७० टक्के संरक्षण

By admin | Published: July 31, 2015 11:03 PM

-एनफ्लून्झावर राष्ट्रीय परिषद : विदर्भ असो. ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टस

-एनफ्लून्झावर राष्ट्रीय परिषद : विदर्भ असो. ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टस

नागपूर : एनफ्लूएन्झावर प्रतिबंधात्मक म्हणून करण्यात येणाऱ्या लसीकरणामुळे साधारण ७० टक्के संरक्षण मिळू शकते, व एनफ्लूएन्झा टाळणे शक्य होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वर्षातून एकदा ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन एनफ्लूएन्झा फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रा. ए.के. प्रसाद यांनी केले.
विदर्भ असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टस (व्हीएएमएम) आणि एनफ्लूएन्झा फाऊंडेशन ऑफ इंडियाच्यावतीने एनफ्लूएन्झावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी व्हीएएमएमचे अध्यक्ष डॉ. हरीश वरभे, डॉ. अजय लांजेवार, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. प्रतिभा नारंग, डॉ. प्रदीप मिश्रा, डॉ लीना बिरे काळमेघ, डॉ. यज्ञेश ठाकर व आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले.
लसीकरण केल्यानंतर देखील जर एनफ्लूएन्झा झाल्यास त्याचा संसर्ग हा सौम्य स्वरूपाचा असतो. मृत्यू ओढवत नाही, असे मत डॉ. प्रसाद यांनी मांडले. यावेळी उपस्थित तज्ज्ञानी एनफ्लूएन्झावर माहिती देत त्यावरील उपाययोजना व लसीकरणाचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविक डॉ. हरीश वरभे यांनी केले. संचालन डॉ. रवींद्र सरनाईक यांनी तर आयएमएच्या सचिव डॉ. सरिता उगेमुगे यांनी आभार मानले.