शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

दहृयात साखर टाकावी की मीठ? आरोग्यास काय अधिक फायदेशीर? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 1:16 PM

भारतीय परंपरेनुसार आपण एखाद्या महत्वाच्या कामाला, मीटिंगसाठी, परीक्षेसाठी बाहेर जातो त्यावेळी दही साखर देण्याची पद्धत आहे. पण दह्यात साखर घालावी की मीठ? तुम्हाला काय वाटते...

आयुर्वेदानुसार दुधापासून बनवलेलं दही हे त्याचा पोषकतत्वामुळे सर्वोत्कृष्ट मानले जाते. दही हे पचण्यास कमी वेळ लागतो. दही हे नैसर्गिकरित्या उष्ण आहे. उन्हाळ्यात किंवा शारीरिक मेहनत केल्यावर आपल्या शरीरातील मिनरल्स आणि पाणी कमी होते व शरीराला थकवा जाणवतो, तहान लागते. अशा वेळी दही साखर घेतल्यास हे संयोजन मेंदूला शर्करा पुरवण्याचे काम करते आणि आपली ऊर्जापातळी लगेच वाढते.

भारतीय परंपरेनुसार आपण एखाद्या महत्वाच्या कामाला, मीटिंगसाठी, परीक्षेसाठी बाहेर जातो त्यावेळी दही साखर देण्याची पद्धत आहे. कारण त्यामुळे शरीर शांत आणि तणावमुक्त होते. जेव्हा आपण रिलॅक्स होतो तेव्हा आपण आपले काम जास्त एकाग्रतेने करू शकतो. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी दही साखरेबरोबर खाणे खूप उपयुक्त आहे. दही आणि साखर हे संयोजन तहान भागवण्यासाठी उत्तम आहे.

जेव्हा आपण दह्यात मीठ घालतो तेव्हा त्यातील गुड बॅक्टरीया वर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे दह्यातील प्रोबायोटिक हा प्रमुख घटक निघून जातो आणि त्याचा आपल्या शरीराला कोणताच फायदा होत नाही. परंतु आपण किती मीठ घालतो यावर अवलंबून आहे. किंचित मीठ घातले तर त्याचा फार दुष्परीणाम होणार नाही आणि दह्याची चव नक्की वाढेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न