शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

पिण्याच्या पाण्याची एक्स्पायरी डेट असते?; आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर 'हे' ठेवा लक्षात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 3:39 PM

पाण्याला एक्स्पायरी डेट असते का?, जर असेल तर ती साधारण किती दिवसांची असते?, पाणी खराब होतं का? असे प्रश्न अनेकांना पडतात. सध्या सर्वत्र पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात.

पाण्याला एक्स्पायरी डेट असते का?, जर असेल तर ती साधारण किती दिवसांची असते?, पाणी खराब होतं का? असे प्रश्न अनेकांना पडतात. सध्या सर्वत्र पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. शहरापासून गावापर्यंत पाणी बाटल्यांमध्ये भरून विकलं जातं आणि पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेटही लिहिलेली असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याला एक्सपायरी डेट नसते. अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्याद्वारे पाणी शुद्ध केलं जातं.

पाणी खराब होऊ शकतं. त्यामुळे ते स्वच्छ केलं जातं. पाण्याच्या बाटल्यांवर लिहिलेली एक्स्पायरी डेट ही पाण्याची नसून पाण्याच्या बाटल्यांची एक्स्पायरी डेट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाण्याच्या बाटल्या या प्लास्टिकच्या असतात आणि ठराविक वेळेनंतर प्लास्टिक हळूहळू पाण्यात विरघळू लागतं.

कालांतराने, मायक्रोप्लास्टिक्स बाटलीमध्ये जाऊ शकतात किंवा बाटलीचं प्लास्टिक कमकुवत होऊ शकतं. त्यामुळे बाटलीच्या वापरावर मर्यादा असतात. पाण्यात बॅक्टेरिया किंवा केमिकल्स मिक्स झाल्यास ते अशुद्ध, खराब होऊ शकतं. परंतु शुद्ध पाणी नेहमीच पिण्यायोग्य असतं. त्यामुळे पाण्याची एक्सपायरी डेट नाही असा याचा स्पष्ट अर्थ आहे. 

बाटलीबंद पाणी प्यायल्यास एक्सपायरी डेट असते हे लक्षात ठेवा. पाणी सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी, बाटलीची नीट तपासणी करा आणि कोणतंही नुकसान दिसत असल्यास ते पाणी पिऊ नका. तरीही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पाणी हे एका अणूपासून (H2O) बनलेलं आहे जे अत्यंत स्थिर आहे.

सामान्य आणि चांगल्या परिस्थितीत, पाण्यावर कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही आणि या स्थितीत कोणतेही बॅक्टेरिया किंवा इतर सूक्ष्मजीव त्यात वाढू शकत नाहीत. परंतु जर कोणत्याही प्रकारची अशुद्धता पाण्यात मिसळली असेल, जसं की बॅक्टेरिया किंवा केमिकल्स तर ते खराब होऊ शकतात. परंतु शुद्ध पाणी नेहमीच पिण्यायोग्य राहते आणि त्याची एक्सपायरी डेट नसते. 

टॅग्स :WaterपाणीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य