शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
2
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
3
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
4
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
5
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
6
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
7
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
8
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
9
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
10
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
11
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
12
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
13
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
14
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
15
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
16
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
17
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
18
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
19
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
20
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते

HEALTH : १० रुपयात विकले जात आहेत चालते-फिरते आजार !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2017 9:19 AM

ऊसाचा रस पित आहात, सावधान ! त्या अगोदर ही बातमी वाचा, नाहीतर पडाल आजारी...!

-Ravindra Moreआपणास वाटत असेल की, उन्हाळ्यात ऊसाच्या रसाचे सेवन केल्याने आपल्या गळ्याला आराम मिळेल आणि शरीरालाही फायदा होईल, मात्र असे समजणे काहीअंशी चुकीचे ठरु शकते. ऊसाचा रस पिताना थोडीसी काळजी घेतली तर आपण आजारी होण्यापासून वाचू शकता. ऊसाचा रस पिण्याअगोदर एकदा अवश्य बघा की, तो बनतो कसा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊसाची व्यवस्थित सफाई केली जात नाही. त्याच्यावरील मातीदेखील व्यवस्थित काढली जात नाही, असेही आढळते. शिवाय त्याच्यात मिक्स करण्यात येणाऱ्या लिंबूवर डागदेखील असू शकतात. लिंबूच्या बियादेखील काढल्या जात नाहीत. पुदीना धुतला जात नाही. रस निघाल्यानंतर ज्या भांड्यात रस येतो त्या रसाला हातानेच मिक्स केले जाते. आपण कधी विचार केला आहे का, की ज्या हाताने रस मिक्स केला जातो ते हात खरच स्वच्छ आहेत का. ज्या हातांनी ऊस पकडला जातो, जनरेटर चालविले जाते, मशिनला फिरविले जाते, ते हाथ त्यानंतर स्वच्छ पाण्याने कधीही धुतले जात नाहीत. याच कारणाने आपण आजारी पडू शकता. ऊसाला जे डाग पडलेले असतात त्यामुळे हेपॅटायटिस ए, डायरिया आणि पोटाच्या समस्या निर्माण होतात. याचप्रकारे ऊसाला लागलेल्या मातीमुळेही पोटाच्या तक्रारी निर्माण होतात. शिवाय ज्या ऊसावर लाल डाग पडलेले असतील तर त्याचा रस पिऊ नये असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. हे डाग ऊसावर असणाऱ्या अशा ऊसाचा रस कमी गोड लागतो. शिवाय असा ऊस स्वस्तही मिळतो. अशा ऊसाचा रस आरोग्यास हानिकारक ठरु शकतो. बॉम्बे हॉस्पिटल के जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन यांच्या मते, जर साफसफाई केल्याशिवाय ऊसाच्या रसाचे सेवन केल्यास ज्वाइंडिस, हेपेटाइटिस, टायफायड, डायरियासारखे आजार होऊ शकतात.