शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
4
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
5
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
6
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
7
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
8
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
9
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
10
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
11
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
12
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
13
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
14
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
15
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
16
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
17
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
18
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
19
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
20
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल

HEALTH : गार पाण्याने अंघोळ केल्यास होतील ‘हे’ फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 12:37 PM

गार पाण्याने अंघोळ केल्यास फक्त फ्रेशच वाटत नाही तर शारीरिक सौंदर्यदेखील टिकवून ठेवता येते.

शारीरिक स्वच्छतेसाठी आपण रोज अंघोळ करतो. अंघोळीसाठी काहीजण कोमट पाण्याचा तर काहीजण गार पाण्याचा वापर करतात. मात्र कोमट पाण्याने अंघोळ करणाऱ्याच्या तुलनेने गार पाण्याने अंघोळ करणारे नेहमी ताजेतवाने असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी दिवसभर फ्रेश राहायचे असेल तर दिवसाची सुरुवात गार पाण्याने अंघोळ करुन करावी. तसेच गार पाण्याने अंघोळ केल्यास फक्त फ्रेशच वाटत नाही तर शारीरिक सौंदर्यदेखील टिकवून ठेवता येते. या शिवाय अजून काय फायदे होतात ते पाहू...* गार पाण्याने अंघोळ केल्यास रक्तप्रवाह सुरुवातीला मंद होतो आणि नंतर उत्तेजित होतो, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्रा या उलट गरम पाण्याने अंघोळ केल्यास रक्त प्रवाह सुरुवातीला उत्तेजित होतो आणि त्यानंतर मंद होतो, जे आरोयासाठी नुकसानकारक असते. * गार पाण्याने अंघोळ केल्यास आळस, थकवा आणि वेदना दूर होतात. झोपही चांगली लागते. त्वचेची खाज, जळजळ दूर होते. यामुळे रक्त स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्वचेची चकाकी वाढते. * गार पाणी मेंदूला फ्रेश करतो शिवाय कित्येक प्रकारच्या आजारांनाही दूर ठेवते. * नियमित गार पाण्याने अंघोळ केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.* गार पाण्याने अंघोळ केल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत राहते ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते शिवाय ताणतणावही दूर होतो.* यामुळे मेंदूला गारवा मिळतो आणि त्यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो. * रोग प्रतिकारशक्तीदेखील वाढण्यास मदत होते ज्यामुळे संक्रमणापासून बचाव होऊन, सर्दी-खोकला आदी समस्या उद्भवत नाहीत.* थकवा दूर होऊन रात्री झोपही चांगली लागते.