शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

रात्रभर झोपूनही सकाळी अंथरुणातून उठावसं वाटत नाही? तर तुम्हाला आहे 'ही' गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 1:49 PM

सततचा आळस येणं ही चांगली गोष्ट नाही. अधूनमधून असं घडत असेल तर ठीक आहे, पण हे सर्व वेळच होऊ लागलं तर सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे.

दिवसभर फक्त पडून राहावं असं वाटत असेल, कोणतंही काम करावसं वाटत नाही... अधूनमधून असं घडत असेल तर ठीक आहे, पण हे सर्व वेळच होऊ लागलं तर सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. सततचा आळस येणं ही चांगली गोष्ट नाही. आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. जर तुम्ही खूप जंक, प्रोसेस्ड फूड, अनहेल्दी फॅट खाल्ले तर तुम्हाला सुस्ती येईल आणि थकवा जाणवेल.

लोकांनी आपल्या आहारात हेल्दी फॅट, बॅलेन्स डाएट ज्यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असले पाहिजेत. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे व्यक्तीला सुस्तपणा जाणवतो. यालाच डिहायड्रेशनला बळी पडणं म्हणतात. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास रक्त घट्ट होऊ लागतं. पोषक तत्व सेल्सपर्यंत पोहोचत नाहीत.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे क्रॅम्प्स आणि स्नायू दुखणे या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळेच भरपूर पाणी प्या, असं म्हटलं जातं. झोप न मिळाल्याने अनेक आजारांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यावर सुस्त वाटू शकतं. रात्री किमान सात ते आठ तास झोपणं फार गरजेचं आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स