शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

भारतात लठ्ठपणाचा 200 वर्षाच्या ब्रिटिश शासनाशी काय आहे संबंध? रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 11:47 AM

Obesity In India Due To British Rule: लठ्ठपणासाठी चुकीची लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं ही मुख्य कारणं मानली जातात. पण आता आणखी एक कारण समोर आलं आहे जे हैराण करणारं आहे.

Obesity In India Due To British Rule:  भारतात मोठ्या प्रमाणात लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. ज्यामुळे डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीजचा धोका वाढतो. बरेच लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते जिम आणि डाएट फॉलो करतात. तशी तर लठ्ठपणासाठी चुकीची लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं ही मुख्य कारणं मानली जातात. पण आता आणखी एक कारण समोर आलं आहे जे हैराण करणारं आहे.

लठ्ठपणाचं कारण आहे 200 वर्षाची गुलामी

एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, भारतात लठ्ठपणासाठी सगळ्यात जास्त जबाबदार साधारण 200 वर्ष चाललेलं ब्रिटिश शासन आहे. इंग्रजांनी 1757 ते 1947 पर्यंत देशावर राज्य केलं. यादरम्यान देशात अनेकदा दुष्काळ पडला आणि पूरही आले. इतिहासकारांनुसार, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नीतिमुळे भारत-पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये एकूण 25 मोठे दुष्काळ पडले ज्यात 6 कोटींपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. 

एपिजेनेटिक्समधून धक्कादायक बाबींचा खुलासा

एपिजेनेटिक्स अशी स्टडी आहे ज्यात आपलं बिहेविअर आणि पर्यावरणाचा आपल्या डीएनएवर पडणाऱ्या प्रभावाची माहिती मिळते. एपिजेनेटिक्सच्या सायंटिस्टनुसार, 200 वर्षात अनेकदा दुष्काळ पडल्याने दक्षिण आशियातील लोकांच्या डीएनएमध्ये बरेच बदल झाले. याकारणाने अनेक पीढ्यांदरम्यान भारतीयांचं शरीर भूकेच्या अनुकूल झालं. याच कारणाने लठ्ठपणा, डायबिटीस, हाड ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीजचा धोका वाढला.

अमेरिकेच्या मर्सी हेल्थ-स्प्रिंगफील्ज रीजनल मेडिकल सेंटरचे एमडी डॉ. मुबीन सैय्यद यांनी आपला रिसर्च "The Susceptibility of South Asians to Cardiometabolic Disease as a Result of Starvation Adaptation Exacerbated During the Colonial Famines"मध्ये सांगितलं की, दुष्काळात जिवंत राहिलेल्या लोकांच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये डायबिटीस आणि हाइपरग्लेसेमियाचा धोका दुप्पट वाढतो.

इंसुलिन सेंसिटिव्हिटी वाढली

डॉ. मुबीन सैय्यद यांच्यानुसार, एशिअन लोकांची बॉडी इन्सुलिन रेसिस्टेंट झाली आहे. यामुळे मसल्स, फॅट आणि लिव्हर सेल्स रक्तातील ग्लूकोजचं एब्जॉर्ब्शन करू शकत नाही आणि एनर्जीसाठी याचा वापर होऊ शकत नाही. ही मेडिकल कंडिशन डायबिटीस आणि लठ्ठपणाचं मोठं कारण ठरते.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारतInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स