शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

मीठ जास्त खाल तर अकाली मृत्यू!; तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:29 AM

शिजवलेल्या अन्नात अतिरिक्त मीठ घालणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

लंडन : शिजवलेल्या अन्नात अतिरिक्त मीठ घालणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. ब्रिटनमधील सुमारे ५ लाख लोकांवर केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की अन्नामध्ये अतिरिक्त मीठ टाकल्याने अकाली मृत्यूचा धोका २८ टक्क्यांनी वाढतो. 

हा अहवाल सोमवारी युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार १०० पैकी तीन लोकांचे आयुर्मान या कारणामुळे कमी होत आहे. ब्रिटनच्या बायोबँक प्रकल्पांतर्गत या रिसर्चमध्ये लोकांना अन्नाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की ते अन्नात अतिरिक्त मीठ घालतात का?  तज्ज्ञांनी सांगितले की अन्नात अतिरिक्त मीठ घालणे ही एक सामान्य सवय आहे. या सवयीचे परिणाम उशिरा दिसतात. पण, तोपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेले असते.

मिठाचे कमी प्रमाण फायदेशीर

  • अमेरिकन आरोग्य तज्ज्ञ लू यांनी सांगितले की, हा अशा प्रकारचा पहिला अभ्यास आहे.
  • जेवणातील मिठाचे प्रमाण कमी करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  ज्यांनी मीठ घालणे टाळले ते जास्त काळ जगतात.
  • यावरून आपण आपल्या खाण्याच्या सवयी सुधारल्या पाहिजेत, असे म्हणता येईल. 

पॅक फूडमुळे जास्त धोका पॅकेज्ड खाद्यपदार्थ आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा घटकांमधील सोडियमचे प्रमाण मोजणे कठीण असते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये जास्त मीठ असण्याचा धोका असतो.

 

 

टॅग्स :foodअन्न