शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

लिंबू पाणी जेवणाआधी प्यावं की नंतर? जाणून घ्या कोणत्या वेळी काय मिळतात फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 2:11 PM

Right Time to Drink Lemon Water : सामान्यपणे जास्तीत जास्त लोक जेवण केल्यावर लिंबू पाणी पितात. पण लिंबू पाण्याचा फायदा शरीराला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही त्याचं योग्य वेळेवर सेवन कराल.

Lemon-Water Consuming Right Time: लिंबू पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून शरीराची आतून स्वच्छता होते. पचन तंत्र मजबूत होतं. भरपूर लोक नियमितपणे लिंबू पाणी पितात. पण अनेकांना लिंबू पाणी कधी प्यावं याबाबत माहीत नसतं. 

सामान्यपणे जास्तीत जास्त लोक जेवण केल्यावर लिंबू पाणी पितात. पण लिंबू पाण्याचा फायदा शरीराला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही त्याचं योग्य वेळेवर सेवन कराल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

वजन कमी करण्यासाठी कधी प्यावं?

एक्सपर्टनुसार, लिंबू पाणी पिण्याची वेळ काय असावी हे तुमच्या आरोग्यावर आणि तुम्हाला यापासून काय हवं आहे यावर अवलंबून असतं. जर तुम्हाला हे पाणी वजन कमी करण्यासाठी प्यायचं असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला डायजेशन म्हणजे पचन तंत्र मजबूत करावं लागेल. अशात जर तुम्ही जेवण करण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा टाकून सेवन कराल तर याचा फायदा जास्त होईल. 

लिंबू पाणी पोटात गेल्यावर यातील अ‍ॅसिडमुळे पचनासाठी आवश्यक ज्यूस आणि बाईलची निर्मिती वाढते. याने आतड्यांमधील अवयव अन्न पचवण्यासाठी तयार होतात. तेच जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी लिंबू पाणी पितात तेव्हा भूकही कमी लागते. याने वजन कंट्रोल करण्यास मदत मिळते. याने तुम्ही कॅलरीही कमी करू शकता. याच कारणाने एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, वजन कमी करणाऱ्या लोकांनी लिंबू पाणी रिकाम्या पोटीच प्यावं.

पचनक्रिया सुधारण्यासाठी कधी प्यावं?

जर पचन तंत्र मजबूत करण्यासाठी लिंबू पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही जेवण केल्यानंतर लिंबू पाण्याचं सेवन करायला हवं. जेवण केल्यानंतर लिंबू पाण्याचं सेवन केलं तर याने अन्न पचन चांगलं होईल. तसेच जेवण केल्यावर पोट फुगण्याची समस्या होत असेल तर ती सुद्धा होणार नाही. 

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण केल्यावर लगेच लिंबू पाणी पिता तेव्हा पोटाची आतून सफाई चांगली होते. अ‍ॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्या दूर होईल. जर जेवण केल्यावर अपचनाची समस्या होत असेल तर जेवण केल्यावर लिंबू पाणी प्यायल्याने जास्त फायदा मिळेल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य