शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
4
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
5
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
6
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
7
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
8
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
10
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
11
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
12
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
13
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
14
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
15
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
16
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
17
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
18
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
19
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
20
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट

वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं नारळ पाणी; जाणून घ्या नेमकं कधी प्यावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 11:46 AM

नारळ पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.

वाढत्या वजनामुळे आपल्यापैकी अनेकांना त्रास होतो आणि ते आरोग्यासाठीही चांगलं नाही, कारण त्यामुळे हाय कोलेस्टेरॉल, मधुमेह, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते, तेव्हा शरीराचा आकार बिघडतो, त्यावेळी आत्मविश्वासाचा कमी होतो. तसेच इतर आरोग्यविषयक समस्या देखील निर्माण होतात. 

नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र ते उपलब्ध असतं. जेव्हा आपण समुद्राच्या किनाऱ्यावर सुट्टी एन्जॉय करायला जातो तेव्हा आपल्याला ते प्यायला जास्त आवडतं. नारळ पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करता येतं.

नारळाच्या पाण्यात आढळणारे पोषक घटक

प्रसिद्ध डाएटीशियन आयुषी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर आपण नारळ पाणी पिण्याची सवय लावली तर शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि नैसर्गिक पोषक घटक मिळतील ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील आणि फ्रेश वाटेल.

वजन कसं होतं कमी?

नारळ पाण्यात नैसर्गिक साखर असते आणि त्यामध्ये कॅलरीज देखील कमी प्रमाणात आढळतात, तसेच कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण देखील कमी असते, ज्यामुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि पचनक्रिया सुधारते. नारळ पाणी एकदा प्यायल्यावर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीत तुमचं वजन हळूहळू कमी होतं. फळांचा रस पिण्यापेक्षा नारळ पाणी पिण्याचे जास्त फायदे आहेत कारण त्यात जास्त मिनरल्स असतात.

कधी प्यावं नारळ पाणी?

नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असून ते सकाळी रिकाम्या पोटी प्यावं, तर त्याचा परिणाम दिवसभर दिसून येईल. तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स