शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

'या' उपायांनी शरीराच्या अनेक व्याधींपासून सुटका करणं शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:58 IST

अनेकदा आपल्याला अंगदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. सततच्या त्रासामुळे कामामध्ये मन लागत नाही. अनेकदा यामागे आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या चुकांचा परिणाम असतो.

अनेकदा आपल्याला अंगदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. सततच्या त्रासामुळे कामामध्ये मन लागत नाही. अनेकदा यामागे आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या चुकांचा परिणाम असतो. पंरतु हे दुखणं जर जास्त त्रास देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या नाहीतर कधीकधी या साध्या वाटणाऱ्या समस्यांचं गंभीर समस्यांमध्ये रूपांतर होऊ शकतं. 

आपल्या जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. काही लोक फ्रिजमधील थंड पाणी पितात. ज्यामुळे तुमच्या शरीराला फायद्यांऐवजी नुकसान होतं. जास्त थंड पाणी प्यायल्याने आतडी सुकून जातात. त्यामुळे साधं पाणी पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. 

कडूलिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कडुलिंबाची पानं खाल्याने शरीरातील रक्त शुद्ध होतं. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

अनेकदा धुळ आणि मातीचे बारिक कण डोळ्यांमध्ये जातात आणि त्यामुळे इन्फेक्शन होते. हे इन्फेक्शन दूर करण्यासाठी पायाच्या अंगठ्याला मोहरीचं तेल लावा. आराम मिळेल. 

ज्या व्यक्ती गुडघेदुखीच्या त्रासने त्रस्त आहेत त्यांना पाणी पिण्याच्या पद्धतीवर लक्ष देणं गरजेचं आहे. उभं राहून पाणी प्यायल्यानंतर गुडघेदुखीची समस्या होते. त्यामुळे पाणी नेहमी बसून पिणं गरजेचं असतं. 

तुळशीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. त्यामुळे तुळशीची पानं अनोशापोटी खाल्याने मलेरियासारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य