शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

दुसऱ्यांसोबत बसून एकत्र जेवण केल्याने काय होतं? हार्वर्डच्या डॉक्टरांनी सांगितले फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 11:39 IST

ब्रूक्स यांना आढळलं की, खाण्याचा आनंद घेणं हे यावर जास्त अवलंबून असतं की, आपण कसे खात आहोत. आपण काय खातो यावर नसतं.

पूर्वी एकत्र कुटुंब असल्याने घरातील सगळे लोक किमान एक वेळा तरी सोबत बसून जेवण करत असे. मात्र, आजकालच्या धावपळीच्या जीवनात, कामाच्या वाढलेल्या वेळात घरातील सदस्यांनी एकत्र बसून जेवणं शक्य होत नाही. मात्र, एकत्र बसून जेवण केल्याने काय काय फायदे होतात याबाबत नुकताच एक दावा समोर आला आहे. 

हॅप्पीनेस एक्सपर्ट आर्थर सी. ब्रूक्स यांनी 'द एटलांटिक' मधील एका लेखात सांगितलं की, आनंदासाठी काय खाल्लं पाहिजे. याचं काही एक उत्तर नाही. हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असू शकतं. त्यांनी सांगितलं की, आवडते पदार्थ खाल्ल्याने मेंदुचे असे काही भाग अॅक्टिव होतात, जे आनंद देतात. मात्र, हे तोपर्यंत तुम्ही ते खात आहात.

हा आनंद नेहमीसाठी कायम ठेवण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. अशात ब्रूक्स यांना आढळलं की, खाण्याचा आनंद घेणं हे यावर जास्त अवलंबून असतं की, आपण कसे खात आहोत. आपण काय खातो यावर नसतं.

आशियामध्ये करण्यात आलेल्या ८ वर्षाच्या रिसर्चनुसार, दुसऱ्यासोबत बसून जेवण केल्याने नेहमी लक्षात राहील असा आनंद मिळतो. याच्या तुलनेत एकटं बसून जेवण करणं इमोशनली हेल्दी नाही.

एकत्र बसून खाण्याचे फायदे

हार्वर्ड टी.एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रोफेसर डॉ. फ्रॅंक बी. हू यांनी सीएनबीसीला सांगितलं की, जेवण आणि सोशल कनेक्शन नॅचरल आहे. एकत्र बसून जेवण केल्याने शरीराला पोषण तर मिळतंच, सोबतच आपली आत्म्यालाही पोषण मिळतं.

आनंदासाठी सोबत बसून जेवा

ब्रूक्स यांचं मत आहे की, आनंदी राहण्यासाठी कोणतीही स्पेशल डाएट नाही. जर तुम्हाला आनंदी रहायचं असेल तर रोज आपल्या परिवारासोबत, मित्रांसोबत आनंदाने जेवण करा. याने तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. जो एकट्याने जेवणात मिळत नाही.

कारण जेवण केवळ शरीरासाठीच नाही तर आनंद आणि संबंधांसाठीही महत्वाचं आहे. योग्यपणे जेवण केल्याने आणि दुसऱ्यांसोबत मिळून जेवल्याने आरोग्य तर चांगलं राहतंच, सोबतच आनंदातही भर पडते.

आहारात वेगळेपणा

आहारात वेगळेपणा असणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांसोबत मिळून प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि कमी कार्ब्स असलेले पदार्थ खाता तेव्हा याचा आरोग्यावर लवकर प्रभाव पडतो.

तुमचं आणि जवळच्या लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात रिफाइंड मिठाई आणि जंक फूड्सचा समावेश करू नका. सोबतच मद्यसेवन टाळा किंवा फार कमी प्रमाणात करा. आहारात हेल्दी फूड्सचा समावेश करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न