शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
2
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
3
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
4
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
5
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
6
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
7
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
8
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
9
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
10
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
11
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
12
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
13
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
14
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
15
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
16
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
17
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
18
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
19
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
20
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

चहा पुन्हा पुन्हा गरम करुन घेता? थांबा! प्रश्न आयुष्याचा आहे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 6:46 PM

आधीच थंड झालेला चहा पुन्हा गरम करून दिला जातो. काही वेळा आपण घरीही असंच करतो. पण असं कधीच करू नका, कारण ते शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकतं.

वाफाळलेल्या चहासोबत अनेकांची सकाळ होते. तर काहींना दिवसांतून खूप वेळा चहा पिण्याची सवय असते. अनेकदा तुम्ही चहा पिण्यासाठी चहाच्या टपरीवर किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलात, तर आधीच थंड झालेला चहा पुन्हा गरम करून दिला जातो. काही वेळा आपण घरीही असंच करतो. पण असं कधीच करू नका, कारण ते शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकतं.

4 तासांपेक्षा जास्त वेळ चहा ठेवला आणि नंतर तो पुन्हा गरम करून पीत असाल तर असं करणं लगेचच थांबावा. उरलेल्या चहामध्ये बुरशी आणि बॅक्टेरियासारखे जंतू वाढू लागतात. यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं.

बॅक्टेरिया वाढतात

41 ते 140 डिग्री फारेनहाइट दरम्यान उष्णतेच्या संपर्कात असलेल्या चहामध्ये अन्न विषबाधा करणारे बॅक्टेरिया वाढतात. दुधाच्या चहाच्या बाबतीत तर हे आणखी वाईट आहे. दूध असल्यामुळे बॅक्टेरिया झपाट्याने जमा होतात. फक्त चहा पुन्हा गरम केल्याने ते मरत नाहीत.

सर्व पोषक घटक होतात नष्ट 

हर्बल चहाबद्दल सांगायचं तर, पुन्हा गरम केल्यावर त्यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात. याव्यतिरिक्त, चहामध्ये अनेक आवश्यक गोष्टी असतात ज्या खूप उष्णतेच्या संपर्कात आल्यास पूर्णपणे नष्ट होतात. पुन्हा गरम केल्यावर, त्यातील सर्व पोषक घटक निघून जातात. त्यामुळे असा चहा पिणं धोकादायक ठरतं.

पोटाचे आजार होऊ शकतात

जर तुम्ही चहा पुन्हा गरम करून पिण्याची सवय सोडली नाही तर त्याचा तुमच्या आरोग्याला मोठा फटका बसू शकतो. पोटदुखी, अतिसार, सूज येणे, मळमळ तसेच पचनासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स