शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

आळशी लोक आळशी असण्याचे 'हे' फायदे वाचतील तर नाचत सुटतील! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 10:02 IST

आपण नेहमीच ऐकत असतो की आळस फारच वाईट असतो. यात काही प्रमाणात सत्य असलं तरी १०० टक्के खरं नाही.

(Image Credit : mirror.co.uk)

आपण नेहमीच ऐकत असतो की आळस फारच वाईट असतो. यात काही प्रमाणात सत्य असलं तरी १०० टक्के खरं नाही. कारण सायन्सचा विचार कराल तर आळशी असणं काही प्रमाणात मेंदूसाठी आणि आरोग्यासाठी चांगलं असतं. काही रिसर्चही यावर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊ आळशी असण्याच्या काही फायद्यांबाबत. मात्र, आळशी असण्याचे काही फायदे आहेत म्हणून याचा अर्थ हा होत नाही की, तुम्ही आणखी जास्त आळशी व्हावं. कारण कोणत्याही गोष्टीची अति ही वाईटच असते, हा निसर्गाचा नियम आहे.

बर्नआउट स्थितीपासून दूर

(Image Credit : betanews.com)

बर्नआउट ही ती स्थिती असते ज्यात व्यक्ती मानसिक आणि शारीरिक रूपाने इतका थकलेला असतो की, त्यांच्याकडे आणखी काही करण्याची ताकदच राहत नाही. आळशी लोकांना अशा स्थितीचा सामना कमी करावा लागतो. कारण ते सतत रिलॅक्स होण्यासाठी पर्याय शोधत राहतात.

स्ट्रेस मॅनेजमेंट

(Image Credit : parentingchaos.com)

बर्नआउटसोबत आळस स्ट्रेस मॅनेज करण्यासही मदत करतो. मुळात जे लोक आळशी लोकांच्या कॅटेगरीत येतात ते गोष्टी जास्त आरामात करतात, याने त्यांना तणाव किंवा एग्जांयटीची समस्या होण्याचा धोका कमीच असतो.

झोप न येण्याची समस्या राहते दूर

(Image Credit : mnn.com)

आळशी लोक डोक्यांने रिलॅक्स असतात, ज्याने त्यांना झोपण्यात काहीच अडचण येत नाही. त्यांना झोप चांगली येत असल्याने झोप न येण्याची समस्या आणि त्यामुळे होणाऱ्या इतर समस्याही होत नाहीत. याने त्यांच्या शरीराचं इम्यून सिस्टीम चांगलं राहतं. 

पचनक्रिया सुधारते

(Image Credit : santacruzayurveda.com)

झोप न होणे आणि स्ट्रेस याने खाण्याची इच्छा मारण्यासोबतच पचनक्रियेवरही वाईट प्रभाव पडतो. तेच आळशी लोक प्रॉपर झोप घेतात आणि स्ट्रेसपासून दूर राहतात यामुळे ते या समस्येपासून दूर राहतात.

चांगलं कॉन्सन्ट्रेशन आणि क्रिएटिविटी

(Image Credit : useoftechnology.com)

रिसर्चनुसार, आराम न करता सतत कामात असणाऱ्या लोकांच्या तुलनेत आळशी लोक जास्त फोकस असतात. इतकंच नाही तर असे लोक जास्त क्रिएटिव्हही असतात. असं डोकं शांत, रिलॅक्स असल्याकारणाने होतं. त्यामुळे त्यांचा फोकस क्लिअर असतो आणि त्यांना नविन आयडिया सुद्धा येतात.

भावनिक संतुलन

(Image Credit : increasingselfworth.com)

झोप पूर्ण होणे, स्ट्रेसपासून दूर राहणे, शरीर रिलॅक्स्ड असणे याने व्यक्तीच्या भावनाही स्टेबल राहण्यास मदत मिळते. हे वेगवेगळ्या रिसर्चमधूनही समोर आलं आहे की, ज्या लोकांना स्ट्रेस किंवा झोप कमी येण्याची समस्या असते ते लोक भावनांशी संबंधित समस्यांनीही पीडित असतात.

चांगलं रिलेशनशिप

(Image Credit : bustle.com)

इमोशनली स्टेबल असल्याकारणाने आळशी लोक रिलेशनशिपमध्येही चांगले राहतात. असं यामुळे होतं कारण आळसामुळे हे लोक नकळत का होईना आपल्या पार्टनरला स्वत:साठी पुरेसा वेळ काढण्याची संधी देतात. सोबतच एकाच जागेवर बसून तासंतास बोलणंही आळशी लोकांसाठी मोठी बाब नाही. याने त्यांना पार्टनरच्या गोष्टी लक्ष देऊन ऐकणे आणि त्यांच्यासोबत चांगल्याप्रकारे इमोशनली कनेक्ट होण्यास मदत मिळते.

टॅग्स :Personalityव्यक्तिमत्वHealth Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य