शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

आंबा चाेंडी येथील पीक विमा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:22 AM

आंबा चाेंडी : वसमत तालुक्यातील आंबा चाेंडी भागातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नसल्याने पीक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून ...

आंबा चाेंडी : वसमत तालुक्यातील आंबा चाेंडी भागातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नसल्याने पीक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून हाेत आहे. खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी विमा भरला हाेता. सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे साेयाबीन, तूर, मूग, उडीद पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाचा प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला. यानंतर तुटपुंजी रक्कम देत शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसण्यात आली. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी अधीक्षक कार्यालयात आंदाेलन केले. मात्र, आश्वासन देत शेतकऱ्यांना शांंत केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान हाेऊनही पीक विमा मिळाला नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. येत्या पंधरा दिवसात पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास शेतकरी आंदाेलनाच्या पावित्र्यात आहेत. त्यामुळे तातडीने पीक विमा देण्याची मागणी भानुदास भाेसले, उत्तम भाेसले, माधव अंबेकर, लक्ष्मीकांत अंबेकर, महिपती भाेसले, शे. रशीद यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.