शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मशागतीचे काम करत असलेल्या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 18:39 IST

मशागत करताना शेताच्या आजूबाजूला कोणी नव्हते

शिरडशहापूर (जि.हिंगोली): शेतात मशागतीचे काम करीत असताना एका शेतकऱ्याचा उष्माघातानेमृत्यू झाल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे रविवारी (दि.२६) घडली. 

शिरडशहापूर येथील शेतकरी गंगाधर दामाजी आकमार (५२) हे आपल्या शेतात बैलजोडीद्वारे शेती मशागतीचे काम करीत होते. दुपारी अंदाजे ४ वाजता त्यांनी बैलजोडी लावून शेतात वखर लावला होता; परंतु त्यांना अचानक चक्कर आली व शेतातच बेशुद्ध पडले. ते शेतात एकटेच होते. संध्याकाळी घरी न आल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी शेतात  वखरास जुंपलेल्या बैलजोडी जवळ ते बेशुद्धावस्थेत पडलेले होते.

नातेवाईकांनी त्यांना उठविण्याच्या प्रयत्न केला मात्र ते शुद्धीवर आले नाहीत. यावेळी रक्ताच्या उलटीमुळे त्यांचे कपडे रक्ताने भरलेले होते. यामुळे त्यांचा मृत्यूउष्माघातानेच झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतात आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून एका पाठोपाठ पाच ते सहा जण उष्माघाताने मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. 

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीagricultureशेतीSun strokeउष्माघात