शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

‘शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:44 IST

जिल्ह्यात सोयाबीनवर करपा व बुरशीजन्य रोग तर कापसावर बोंडअळी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी ५0 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी जिल्हाधिकाºयांची शिष्टमंडळासह भेट घेवून केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात सोयाबीनवर करपा व बुरशीजन्य रोग तर कापसावर बोंडअळी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी ५0 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी जिल्हाधिकाºयांची शिष्टमंडळासह भेट घेवून केली.जिल्हाधिकाºयांना निवेदन दिल्यानंतर खा.सातव म्हणाले, मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. यामध्ये सोयाबीनवर करपासदृश्य रोग आला. मात्र कृषी विभाग यापासून अनभिज्ञ आहे. तर कापसावरही बोंडअळी पडली. यापूर्वीचीच बोंडअळीची मदत शेतकºयांना मिळाली नाही. शिवाय सरसकट कर्जमाफीही मिळाली नाही. अशावेळी पुन्हा शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने पूर्णपणे मदत केली पाहिजे. पूर्वीसारख्या भूलथापा देणे सोडून ही मदत करणे गरजेचे आहे. प्रशासनाने याचे पंचनामे करून मदतीची मागणी केल्याचे ते म्हणाले. यावेळी आ.संतोष टारफे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, अ‍ॅड. गयबाराव नाईक, ज्ञानेश्वर जाधव, भगवान खंदारे, कैलास सोळुंंके, श्यामराव जगताप, संजय राठोड, संतोष राजेगोरे, गजानन देशमुख, विश्वनाथ मांडगे, माणिक करडिले, प्रकाश आडे, संजय जाधव, विलास गोरे, विश्वनाथ फाळके, नंदू पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcongressकाँग्रेस