शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमधील वाद मिटला, कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली; फेसबुकवर केली भावनिक पोस्ट
2
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
3
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
4
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
5
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
6
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
7
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...
8
“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?
9
उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."
10
प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज
11
Jio Financial ची आणखी एक खेळी; 'या' कंपनीसोबत विकणार इन्शूरन्स पॉलिसी, चर्चा कुठवर?
12
बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं
13
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
14
चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक
15
माहिममध्ये रंगणार तिरंगी लढत, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर
16
प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
17
एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?
18
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
19
'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार

राहुल गांधींना साथ देण्यासाठी लंडनहून कुटुंबासह थेट भारत जोडो यात्रेत, महाराष्ट्रभर पाई चालणार

By विजय पाटील | Published: November 12, 2022 1:02 PM

मूळचे नाशिक जिल्ह्यातील महाडचे असलेले डॉक्टर लंडनमध्ये स्थायिक आहेत,

हिंगोली : खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ( Bharat Jodo Yatra )  सहभागी होण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून नागरिक येत आहेत. एक अनिवासी भारतीय कुटुंब तर थेट लंडनहून आले असून मागील सहा दिवसांपासून या यात्रेत पायी चालत आहे.

मूळचे रायगड जिल्हयातील महाडगाव महाडचे असलेले डॉ. सुबोध कांबळे हे लंडनमध्ये स्थायिक आहेत. तेथे त्यांना नागरिकत्वही मिळालेले आहे. तरीही ते या यात्रेत सहभागी होण्यासाठी भारतात आले. त्यांच्यासमवेत पत्नी भारुलता पटेल-कांबळे, मुलगा प्रियम कांबळे, आरुष कांबळे हेही आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून ते यात्रेत सहभागी झाले आहेत. 

याबाबत विचारले असता डॉ. सुबोध कांबळे म्हणाले, राहुल गांधी यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्याबद्दल कुतुहलही आहे. सध्या देशात जे वातावरण आहे, ते पाहता राहुल गांधी यांचे जे देश जोडण्याचे प्रयत्न आहेत, त्यांना साथ देण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न आहे. त्यांचा प्रयत्न खुप महत्त्वाचा आहे. इतरही अनेक मुद्दे आहेत, त्यासाठी त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्यामुळे मी देगलूर येथून या यात्रेत सहभागी झालो. महाराष्ट्रात ही यात्रा असेपर्यंत यात सहभागी होणार आहोत.

भारुलता म्हणाल्या की, आमच्या भविष्यातील पिढीसाठी हा एक मोठा संदेश आहे. आम्ही विविधतेतून एकतेचा संदेश पाळला पाहिजे. अनेक भाषा, धर्म जाती आहेत. मात्र तरीही एकत्रित राहतो. आम्ही धर्म, जातीमध्ये विभागलो नाही पाहिजे. ही यात्रा एखाद्या पक्षाची यात्रा आहे म्हणून याकडे पाहात नसून ही यात्रा खरेच भारत जोडण्यासाठी असल्यानेत्यात सहभागी झालो आहोत.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राHingoliहिंगोलीRahul Gandhiराहुल गांधी