शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कर्मचा-यांचे लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:37 IST

समाजकल्याण विभागातील ११६ गृहपाल पदे बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : समाजकल्याण विभागातील ११६ गृहपाल पदे बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागातील कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा येणार आहे. हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने २५ सप्टेंबरपासून लेखणीबंद आंदोलन सुरु करण्यात आले.समाजकल्याण आयुक्तालयाने काढलेला अन्यायकारक हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव यांना २० सप्टेंबर रोजीच निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने संघटनेतर्फे राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या लेखणीबंद आंदोलनात हिंगोली जिल्ह्यातील २६ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय हिंगोली, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा या कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.या आंदोलनामुळे समाजकल्याण कार्यालयात कामानिमित्त येणाºया नागरिकांची गैरसोय झाली. नागरिकांना कार्यालयात येवून रिकाम्या हातीच माघारी जावे लागले. त्यामुळे नागरिकांतून रोष व्यक्त होताना दिसून आला. समाजकल्याण सहायक आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम वागतकर, सुनील वडकुते, बालासाहेब वाकडे, सिंधू राठोड आदी पदाधिकाºयांची नावे आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चाHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली