शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारतीय संविधान हे पुनर्रचनेचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:31 IST

देशाची पुनर्रचना करणारी व्यवस्था म्हणजे भारतीय संविधान आहे. आधुनिक पद्धतीने विचार करण्याची संधी ही या देशाची राज्यघटना आम्हा सर्वांना देत आहे, असे प्रतिपादन बौद्ध सांस्कृतिक मंडळद्वारा संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना डॉ. सुरेश माने यांनी केले. ‘भारतीय संविधानाची अंमलबजावणी एक राष्ट्रीय आव्हान’ या विषयावर ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : देशाची पुनर्रचना करणारी व्यवस्था म्हणजे भारतीय संविधान आहे. आधुनिक पद्धतीने विचार करण्याची संधी ही या देशाची राज्यघटना आम्हा सर्वांना देत आहे, असे प्रतिपादन बौद्ध सांस्कृतिक मंडळद्वारा संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना डॉ. सुरेश माने यांनी केले. ‘भारतीय संविधानाची अंमलबजावणी एक राष्ट्रीय आव्हान’ या विषयावर ते बोलत होते.देशाच्या भविष्याची मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेली आहे. भारतीय संविधानाची अंमलबजावणी हे फार मोठे आव्हान आहे हे विषद करताना ते म्हणाले की, कलम ४५ नुसार दहा वर्षांच्या आत १४ वर्षांखालील सर्व मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळाले असते तर या देशाचा चेहरा बदललेला दिसला असता. त्यामुळे अनियंत्रित आणि बेलगाम राज्यसत्ता हे या संविधानाला मान्य नाही. तर या देशाचे संविधान हे पुनर्रचनाचा आराखडा आहे. खरेतर संविधानाच्या योग्य अंमलबजावणीतच या देशाचे हित आणि विकास आहे, असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध सांस्कृतिक मंडळाचे प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव तर उद्घाटक अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोनि सुधाकर आडे, तसेच मंडळाचे संस्थापक सदस्य- एस. एस. बडोले, निवृत्ती सरकटे, डी. एन. जाधव, युवराज खंदारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शत्रुघ्न जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन कैलास भुजंगळे यांनी केले. त्रिशरण व पंचशील अशोक इंगोले यांनी म्हटले. यशस्वीतेसाठी मंडळाचे सहसचिव प्रा. डॉ. किशोर इंगोले, उपाध्यक्ष सुभाष भिसे, कोषाध्यक्ष सुरेश झिंझाडे, सदस्य प्रा. डॉ. सचिन हटकर, भीमराव कुरवाडे, मनोहर वाकळे प्रा. आशिष इंगळे, अंतिदास इंगोले आदींनी परिश्रम घेतले. व्याख्यानमालेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरHingoliहिंगोली